मला अपकीर्त करा; पण महाराष्ट्राला करू नका ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

मला अपकीर्त करा; पण महाराष्ट्राला करू नका ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

मागे अनेकांनी दरड कोसळण्याच्या भीतीमुळे ‘कोकण रेल्वेचा प्रकल्प करू नये’, असे मत व्यक्त केले होते; मात्र तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी धाडसी निर्णय घेत कोकण रेल्वे उभारली.

आता मृतदेहाची चिरफाड न करता शवविच्छेदन केले जाईल !

आता मृतदेहाची चिरफाड न करता शवविच्छेदन केले जाईल !

मृतदेहाचे शवविच्छेदन करतांना आपण ‘नॉन इन्व्हेसिव्ह’ (शस्त्रक्रिया न करता) पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रक्रियेत मृतदेहाची कोणतीही चिरफाड न करता अद्ययावत् यंत्राद्वारे शवविच्छेदन होईल.

महाराष्ट्रात जलदगती न्यायालयात न्यायाधिशांची वानवा !

महाराष्ट्रात जलदगती न्यायालयात न्यायाधिशांची वानवा !

ही स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत !

Maharashtra : राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

Maharashtra : राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

६ जुलै या दिवशी अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच घाटमाथा परिसराला मोठ्या प्रमाणात बसला.

केंद्र आणि राज्य यांच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

केंद्र आणि राज्य यांच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत कर्ज आणि विकास पोचवण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी !

हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन ही केवळ भावनिक श्रद्धा नसून ही घटना वारकरी परंपरा आणि संत साहित्य यांचा पवित्र गाभा आहे.

UCC In Maharashtra : महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता !

UCC In Maharashtra : महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता !

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. याविषयीचा मसुदा सिद्ध आहे. त्यासाठी २ आठवड्यांत समितीची स्थापना केली जाणार आहे

Solapur Corporate Jihad : चौकशी करून कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !

Solapur Corporate Jihad : चौकशी करून कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !

प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिला.

राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री

राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री

केंद्र शासनाने २४ डिसेंबर २०२५ च्या परिपत्रकाद्वारे जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यात घर सूची आणि घर गणनेअंतर्गत प्रगणक, तसेच पर्यवेक्षक हे माहिती संकलनाचे कार्य डिजिटल माध्यमातून करतील, असे घोषित केले होते.