वसतीगृहातील गैरसोयींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; विद्यार्थिनीला बाहेर काढण्याची नोटीस !
अशा प्रकारे विद्यार्थिनीवर सूड उगवणार्या अधिकार्यांनाच विद्यापिठातून बडतर्फ करायला हवे !
अशा प्रकारे विद्यार्थिनीवर सूड उगवणार्या अधिकार्यांनाच विद्यापिठातून बडतर्फ करायला हवे !
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ मे या दिवशी नवी देहली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.
श्री सिद्धिविनायक मंदिरात येणार्या भाविकांना सुलभ आणि अल्प वेळेत सिद्धिविनायकाचे दर्शन झाले पाहिजे. मंदिर परिसरात पायाभूत सुविधांची कामे करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मंदिर परिसराचे सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
राज्यातील मान्सूनपूर्व सिद्धतेचा आढावा घेतांना सर्व विभागांनी त्यांचे दायित्व प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित ‘कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) प्रकल्पा’चा औपचारिक शुभारंभ आषाढी वारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पहाता उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत; मात्र त्यासाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणे आवश्यक असून ‘लॉजिस्टिक्स’वर होणारा खर्च न्यून करणे, हे सर्वांत मोठे आव्हान आहे.
गोमातेच्या संदर्भात अशी रोखठोक भूमिका घेणार्या परिवहनमंत्र्यांचे अभिनंदन !
राज्यशासनाने प्रतिदिन होणार्या गोहत्या थांबवून गोसंरक्षणाचे कर्तव्य पार पाडावे !
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी दावोस येथे झालेल्या ‘जागतिक आर्थिक परिषदे’तील सामंजस्य करारांच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते.
कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’ स्वीकारण्याची आवश्यकता आहे.
‘हिंदु देवस्थानांचे अस्तित्व संपवणारा हा जुलमी कायदा सरकारने विनाअट त्वरित मागे घ्यावा’, अशी एकमुखी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आली आहे.