देहलीत ३६५ गावांना इस्लामी आक्रमकांची नावे !

देशाची राजधानी ज्या जिल्ह्यात आहे, तेथील गावांना इस्लामी आक्रमकांची नावे असणे, ही स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! इस्लामी आक्रमकांची नावे गावे, शहरे किंवा मार्गांने असणे, हे गुलामीचे प्रतीक आहे.

Exclusive : तालिबान भविष्यात काश्मीरवर आक्रमण करू शकतो ! – कोनरॅड एल्स्ट, लेखक, बेल्जियम

असे काही होण्याआधी भारतानेच तालिबानला साहाय्य करणार्‍या पाकिस्तानला नष्ट केले पाहिजे !

अफगाणिस्तानप्रश्‍नी अमेरिका, रशिया आणि भारत यांच्यात भारतामध्ये चर्चा

भारताने अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर अमेरिका आणि रशिया यांना एकत्र आणले आहे. भारतीय प्रयत्नांमुळे अमेरिकी गुप्तचर संघटना सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाय पत्रूशेव्ह यांना एकाच वेळी नवी देहलीमध्ये बोलावण्यात आले आहे.

‘ऑनलाईन’ माध्यमातून आर्थिक फसवणूक करणार्‍या १४ जणांना झारखंडमधून अटक

देहली पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने झारखंडच्या जामताडा येथून लोकांची ‘ऑनलाईन’ माध्यमांतून आर्थिक फसवणूक करणार्‍या १४ गुन्हेगारांना अटक केली आहे. यात मुख्य सूत्रधार अल्ताफ आणि गुलाम अन्सारी यांचाही समावेश आहे.

मदरशांसाठी पैसे गोळा करण्याच्या नावाखाली चोर्‍या करणार्‍या मुसलमानाला अटक

देशात अल्पसंख्य; मात्र गुन्हेगारी क्षेत्रात बहुसंख्य असणारे मुसलमान !

श्रीकृष्ण जयंतीला हिंदु मैत्रिणीला मांस खाऊ घातल्याने मला शांती मिळायची ! – लेखिका चुगतई

धर्मांधांना लहानपणापासून हिंदुद्वेष शिकवला जातो. तेव्हापासून त्यांची मानसिकता हिंदुविरोधी बनते. यातून ‘सर्वधर्मसमभाव’ ही संकल्पना किती खुळी आहे आणि ती अंगीकारणारे हिंदू किती अज्ञानी आहेत, हे लक्षात येते !

निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या हिंदुद्वेषी अभद्र युतीचा वैध मार्गाने विरोध करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

ख्रिस्ती आणि जिहादी साम्राज्यवादी शक्तींना वैश्‍विक हिंदुत्वाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी भारतातील राजकीय विचारांचे निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या साहाय्याने १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत  ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर…

काश्मीरच्या सीमेवर ४० ते ५० तालिबानी आतंकवादी पोचल्याचा संशय !

आज ना उद्या तालिबानी आतंकवादी भारतात घातपात करण्यासाठी घुसणार, हे निश्चित आहे. त्यापूर्वीच भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी आक्रमण करणे आवश्यक !

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीने उत्तर भारतात आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

२७ ऑगस्ट या दिवशी ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ झालेल्या या उपक्रमाची सांगता ३१ ऑगस्ट या दिवशी झाली. या कार्यक्रमाचा लाभ उत्तर भारतातील देहली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील कृष्णभक्त अन् जिज्ञासू यांनी घेतला.

देहली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन

आताची गंभीर परिस्थिती पाहून ‘आपण आता जागे होऊन काहीतरी केलेच पाहिजे’, असे वाटू लागले आहे. हिंदु जनजागृती समितीने अत्यंत चांगला प्रयत्न केला आहे.