NCERT Removed Brahmins Lesson : ‘पुरोहितांनी शूद्र आणि महिला यांना वेदांचे ज्ञान मिळू दिले नाही’, असा उल्लेख असणारा धडा एन्.सी.ई.आर्.टी.ने हटवला !
हिंदु धर्माची अपकीर्ती करणारा धडा वगळण्यास एन्.सी.ई.आर्.टी.ला भाग पाडणारे विवेक पांडे यांचे अभिनंदन !
हिंदु धर्माची अपकीर्ती करणारा धडा वगळण्यास एन्.सी.ई.आर्.टी.ला भाग पाडणारे विवेक पांडे यांचे अभिनंदन !
लोकशाहीत एखाद्या सूत्राला विरोध करणे, यात चूक नाही; परंतु देशाच्या अखंडत्वाला आव्हान ठरणार्या अशा मौलानांना अटक करून कठोर कारवाई केली पाहिजे !
राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर म्हणाले की,मोदी यांचा वारसदार त्यांच्यापेक्षा अधिक जहाल असेल. तो एवढा जहाल असेल की, तुलनेने मोदी त्याच्यापेक्षा अधिक मुक्त विचारांचे वाटू लागतील.
देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार ‘भारतरत्न’ घोषित करण्यात आला आहे.
एकीकडे म्हणायचे की, कायद्याच्या पुस्तकांना आग लावा, तर दुसरीकडे मुसलमानांच्या सोयीचा असलेल्या कायद्याचा धाक दाखवून ‘दंगली चालू होतील’, अशी चिथावणी द्यायची. पोलिसांनी अशांच्या मुसक्या आवळण्याची आवश्यकता आहे !
देहली येथील दंगलींना हिंदूंना उत्तरदायी धरण्याचे षड्यंत्र हिंदुद्वेष्ट्यांनी केले होते; मात्र देण्यात येणार्या निकालावरून दंगल कुणी घडवली, हे समोर आले आहे. याविषयी मात्र निधर्मीवादी गप्प आहेत !
देहली उच्च न्यायालयाचा ‘आयआयटी’तील विद्यार्थ्यांना सल्ला !
काँग्रेसने अखंड हिंदुस्थानचे तुकडे करण्याविना दुसरे काय केले आहे ? वेगळ्या राष्ट्राची मागणी करणार्यांना आता जनतेनेच घरी बसवायला हवे !
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा आणि या सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.
जातीवर आधारित राजकारणाला सामान्य लोक फार प्रतिसाद देत नाहीत. राजकारणात एखादे सूत्र एकदाच चालते. ते सूत्र वारंवार उगाळता येत नाही.