कारसेवकांना जाळणार्या ८ दोषींना सर्वोच्च न्यायालायकडून जामीन
वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीच्या घटनेतील दोषी असणार्या ८ धर्मांध मुसलमानांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीच्या घटनेतील दोषी असणार्या ८ धर्मांध मुसलमानांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
देशाच्या राजधानीतील न्यायालयातील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती पोलिसांसाठी लज्जास्पद !
‘यू ट्यूब’सारख्या अमेरिकी आस्थापनांची सामाजिक बांधिलकी नसल्याची घटना पुन्हा एकदा समोर ! यू ट्यूब न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करील का, हे सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने पहाणे आवश्यक !
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असतांना केंद्र शासनाने म्हटले आहे की, अशी अनेक सूत्र आहेत. ती संसदेपुढे गेली, तर बरे होईल. संसदेत प्रतिष्ठित खासदार आहेत. संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे सदस्य आहेत.
विकास आणि वृद्धी यांविषयी एक नवा अध्याय भारताने जगासमोर ठेवला आहे, असे वक्तव्य लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे अर्थतज्ञ आणि ब्रिटीश सांसद प्रा. निकोलस स्टर्न यांनी म्हटले आहे.
गुंडांना पोलिसांचा जराही वचक राहिला नसल्यानेच ते दिवसाढवळ्या कुणाचीही हत्या करू धजावतात ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे !
बाहेर गुंडगिरी करणार्यांना पकडून कारागृहात टाकल्यानंतरही ते तेथे अशाच प्रकारची कृत्ये करू शकत असतील, तर कारागृहातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती दयनीय आहे, हेच आपल्या लक्षात येते !
विद्यार्थ्यांना वेद, पुराणे, मीमांसा, धर्मशास्त्र, ज्योतिष, वेदांग इत्यादी भारतीय ज्ञान परंपरांच्या विविध शाखांचा अभ्यास केल्यास वेगळे श्रेयांक गुण दिले जाणार आहेत.
ईडी ‘बीबीसी इंडिया’द्वारे केलेल्या कथित परकीय गुंतवणुकीच्या (एफ्.डी.आय.च्या) नियमांच्या उल्लंघनाचीही चौकशी करत आहे. यापूर्वी आयकर विभागाने बीबीसीच्या देहली आणि मुंबई कार्यालयांत धाड टाकली होती.
यंदाचे ‘जी २०’चे अध्यक्षपद भारताला मिळाले असून पुढील जी २० परिषदेची बैठक लेहमध्ये आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये ८० देश सहभागी होणार आहेत.