बांगलादेशी घुसखोरांना घर भाड्याने देणार्‍यांवर कारवाई होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गेल्या १० दिवसांत गोव्यात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या एकूण ३२ बांगलादेशी घुसखोरांना कह्यात घेण्यात आले असून गेल्या ३ वर्षांतील ही संख्या ४१ आहे. यांपैकी ६ जणांना आतापर्यंत बांगलादेशात परत पाठवण्यात आले असून इतरांनाही पाठवले जाणार आहे.

गोवा : आतंकवादविरोधी पथकाकडून आणखी ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक

गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे.

गोवा : गेल्या ४ वर्षांपासून डिचोली, सांखळी आणि वाळपई परिसरात बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य

बांगलादेशी घुसखोर भारत-बांगलादेश सीमेपासून म्हणजे भारताच्या पूर्वेकडून देशाच्या पश्चिमेला असलेल्या गोव्यात पोचेपर्यंत पोलिसांना किंवा सुरक्षायंत्रणांना याची माहिती न मिळणे, यावरून भारताची सुरक्षायंत्रणा किती कमकुवत आहे, ते लक्षात येते !

पुन्हा एकदा बांगलादेशी…!

बांगलादेशींचे संकट अत्यंत भयावह वेगाने वाढत आहे. बांगलादेशालाही ही घुसखोरी, तसेच हिंदूंविरुद्ध जिहाद रोखण्यासाठी त्याला समजेल अशा भाषेत दरडावणे आवश्यक आहे, अन्यथा बांगलादेशप्रमाणे भारतातही हिंदूंचे अस्तित्व अधिक धोक्यात येईल, हे निश्चित !

गोव्यात गेली ४ वर्षे अनधिकृतपणे वास्तव्यास असलेला बांगलादेशी नागरिक आणि त्याचे कुटुंबीय पोलिसांच्या कह्यात

गेली २० अनधिकृतपणे वास्तव्य करत असूनही त्याचा पत्ता न लागणे भारतीय सुरक्षादल किंवा पोलीस यांना लज्जास्पद !

आसाममध्ये बाहेरून येणार्‍या इमामांना नावनोंदणी करावी लागणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

केवळ आसामच नव्हे, सर्वच राज्यांत घुसखोरांना थारा मिळू नये, यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !

जिहादी संगठन पीएफआई ने रोहिंग्या, बांग्लादेशी घुसपैठिए मुसलमानों की भर्ती के लिए उनके आधार कार्ड बनवाए !

पीएफआई पर प्रतिबंध कब लगेगा ?

पी.एफ्.आय.वर बंदी कधी घालणार ?

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) ही जिहादी संघटना रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना भरती करण्यासाठी त्यांचे बनावट आधारकार्ड बनवत आहे, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बनवून देत आहे आधार कार्ड !

राष्ट्रघातकी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकार बंदी कधी घालणार ?, असा प्रश्‍न हिंदूंकडून सातत्याने विचारला जात आहे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !

उत्तरप्रदेश आणि आसाम सीमेजवळ मुसलमानांच्या लोकसंख्येत ३२ टक्क्यांनी वाढ

वाढ होण्यामागे घुसखोरांचाही सहभाग  
सीमा सुरक्षा दलाचे क्षेत्र १०० किमीपर्यंत वाढवण्याची मागणी