बांगलादेशी घुसखोर रिझवान याच्या घरात सापडले लाखो रुपये

घुसखोरांकडे एवढे पैसे, दागिने आणि कागदपत्रे येईपर्यंत स्थानिक प्रशासन काय करत होते ?

पुन्हा एकदा आरंभ !

‘संपूर्ण देशात हिंदु पीडितांना संरक्षण कसे मिळेल ?’, हे पहावे लागेल. त्याचसमवेत त्याला विरोध करणार्‍या हिंदुविरोधकांना शांत ठेवून राष्ट्रहित साधणे यासाठी सरकारचे कौशल्य पणाला लागेल ! नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उद्देश समजून घेऊन त्यासाठी सरकारला संघटितपणे पाठिंबा द्यायला हवा !

गोवा : मेरशी येथे १२ बांगलादेशी मुसलमान कह्यात !

या सर्वांना जुने गोवे पोलिसांकडे सुपुर्द केल्यावर जुने गोवे पोलिसांनी या लोकांना मायदेशी पाठवण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी विदेशी नोंदणी क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाकडे (एफआरआरओ) सुपुर्द केले.

(म्हणे) ‘हिंदूंचे कुठे धर्मांतर होत आहे ?’

असदुद्दीन ओवैसी यांची सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या विधानावर फुकाची टीका

धर्मांतर आणि बांगलादेशी घुसखोर यांच्यामुळे देशातील लोकसंख्येत असमतोल ! – सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे

धर्मांतर आणि बांगलादेशी घुसखोर यांच्यामुळे भारताच्या लोकसंख्येत असमतोल निर्माण झाला आहे. उत्तर बिहार, पूर्णिया, कटिहार यांसारख्या विविध जिल्ह्यांत, तसेच राज्यांत बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण वाढले आहे.

बागा, कळंगुट येथे बांगलादेशी चालवत आहेत उपाहारगृह !

बागा, कळंगुट येथे एक बांगलादेशी महिला आणि तिचा १८ वर्षांचा मुलगा ‘झायका’ हे एक उपाहारगृह चालवत आहेत. याविषयी माहिती मिळाल्यानंतर कळंगुट पोलिसांनी या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यास आरंभ केला आहे.

बांगलादेशी घुसखोरांना घर भाड्याने देणार्‍यांवर कारवाई होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गेल्या १० दिवसांत गोव्यात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या एकूण ३२ बांगलादेशी घुसखोरांना कह्यात घेण्यात आले असून गेल्या ३ वर्षांतील ही संख्या ४१ आहे. यांपैकी ६ जणांना आतापर्यंत बांगलादेशात परत पाठवण्यात आले असून इतरांनाही पाठवले जाणार आहे.

गोवा : आतंकवादविरोधी पथकाकडून आणखी ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक

गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे.

गोवा : गेल्या ४ वर्षांपासून डिचोली, सांखळी आणि वाळपई परिसरात बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य

बांगलादेशी घुसखोर भारत-बांगलादेश सीमेपासून म्हणजे भारताच्या पूर्वेकडून देशाच्या पश्चिमेला असलेल्या गोव्यात पोचेपर्यंत पोलिसांना किंवा सुरक्षायंत्रणांना याची माहिती न मिळणे, यावरून भारताची सुरक्षायंत्रणा किती कमकुवत आहे, ते लक्षात येते !