फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण : एक विनाशकारी नरकासूर !
सर्वांत वाईट गोष्ट, म्हणजे फटाक्यांचे प्रदूषण झाडे लावून अल्प होऊ शकत नाही. फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे किंवा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो.
सर्वांत वाईट गोष्ट, म्हणजे फटाक्यांचे प्रदूषण झाडे लावून अल्प होऊ शकत नाही. फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे किंवा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो.
फटाके विक्रेत्यांनी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्र असलेले फटाके विक्रीस ठेवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे. १२५ डेसिबलची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
आरोग्यासाठी हानीकारक आणि भारतीय अर्थव्यवस्था कुमकुवत करणारे असल्याने चिनी बनावटीचे फटाके व्यापार्यांनी विक्रीसाठी ठेवू नयेत. याचसमवेत देवता, राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवू नयेत.
‘फटाक्यांमुळे आध्यात्मिकदृष्ट्या रज-तमात्मक प्रदूषण वाढते, तसेच कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. त्यामुळे फटाक्यांवर अधिक पैसे खर्च न करता साधना करणार्या गरिबांना किंवा साधना शिकवणार्या धार्मिक संस्थांना दान द्या !’
देहली राज्यामध्ये फटाक्यांची निर्मिती, संग्रह आणि विक्री करणार्यांना ५ सहस्र रुपयांचा दंड आणि ३ वर्षांपर्यंत कारावास अशी शिक्षा होऊ शकते, अशी माहिती देहलीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिली.
हिंदूंच्या श्रद्धा आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांची विक्री होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.
खरेतर फटाक्यांमुळे प्रदूषण होण्यासह पैशांचाही चुराडा होत असल्याने केवळ देहलीपुरती ही बंदी मर्यादित न रहाता सरकारने भारतभर फटाक्यांवर बंदी घालायला हवी !
फटाके उडवल्याने पैशांची उधळपट्टी होऊन त्यासमवेत शारीरिक आणि मानसिक त्रासही होतो. फटाक्यांमुळे होणार्या जखमेच्या यातना आयुष्यभर भोगाव्या लागतात. ही स्थिती पहाता आणि राष्ट्र आर्थिक संकटात असल्याने नागरिकांनी फटाके उडवण्याचे टाळावे !