Diwali : आयुर्वेदाच्या स्मृतीतून पदार्थाच्या निर्मितीमागे असलेले पंचमहाभूतांचे शास्त्र !
आपण दिवाळीमध्ये बनवत असलेल्या प्रत्येक फराळाच्या निर्मितीमागे पंचमहाभूतांचे शास्त्र दडलेले असते. कसे ते या लेखाद्वारे पाहूया . . .
आपण दिवाळीमध्ये बनवत असलेल्या प्रत्येक फराळाच्या निर्मितीमागे पंचमहाभूतांचे शास्त्र दडलेले असते. कसे ते या लेखाद्वारे पाहूया . . .
सूर्य उजाडल्यानंतरही नरकासुर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन करणारे सनातन धर्मविरोधी आहेत – काँग्रेसच्या प्रसिद्धी माध्यमाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर
आज नरकासुर प्रतिमा बनवण्याच्या निमित्ताने वाईट प्रवृत्ती जाग्या होत आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. याला आपले लोकप्रतिनिधीच उत्तरदायी आहेत.
नरकासुर प्रतिमा जाळल्यानंतर लोखंडी सांगाडा आणि खिळे रस्त्यावरच रहात असल्याने दक्षिण गोव्यातील अनेक वाहनचालकांना वाहने पंक्चर होण्याच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
हिंदु धर्मातील हे मूलतत्त्व जाणून आयुष्याची वाटचाल केली, तर या नात्यातील प्रेम, पावित्र्य, एकनिष्ठता टिकून राहील. या भक्कम नात्याच्या पायावरील इमारत पुढे आदर्श समाज आणि राष्ट्र यांची निर्मिती करील आणि तो खरा पाडवा होईल !
बलीप्रतिपदेच्या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात.