विद्यालयांतून इस्‍लामीकरण !

‘पी.एफ्.आय.’ आणि तिची विद्यार्थी संघटना यांवर बंदीची मागणी करण्‍यासमवेतच देशातील प्रत्‍येक शाळेमध्‍ये असे प्रकार चालले आहेत का ? याची सखोल चौकशी करण्‍याची मागणी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी शासनाकडे निक्षून केली पाहिजे. पालकांनीही शाळांमध्‍ये असे होऊ नये, यासाठी दबाव आणला पाहिजे !

गोवा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर सेवेतून निलंबित

एवढा मोठा प्रकार होऊनही एकही पुरो(अधो)गामी किंवा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? त्यांना या प्रकरणाची गंभीरता लक्षात येत नाही कि मुसलमानांच्या मतांसाठी ते या प्रकराकडे दुर्लक्ष करत आहेत ! हिंदूंना शालेय जीवनापासूनच धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !

बिहारचे शिक्षणमंत्री आणि राजदचे नेते चंद्रशेखर यादव यांनी महंमद पैगंबर यांना म्हटले ‘मर्यादा पुरुषोत्तम’ !  

या जगात ‘मर्यादा पुरुषोत्तम’ केवळ एकच आहेत आणि ते म्हणजे भगवान श्रीराम ! मुसलमानांच्या मतांसाठी अशी विधाने करणार्‍यांचा वैध मार्गाने विरोध झाला पाहिजे !

केंद्रशासन देहली वक्फ बोर्डाच्या १२३ मालमत्ता नियंत्रणात घेणार !

मागील काँग्रेस सरकारने बोर्डाला दिल्या होत्या !

ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये इमाम, मुअज्जिन आणि पुरोहित यांच्या मानधनात केली ५०० रुपयांची वाढ !

मुसलमानांना हिंदूंपेक्षा दुप्पट मानधन देऊन ममता बॅनर्जी त्यांचे सरकार धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान देते, हेच सांगत आहे.  ममता बॅनर्जी यांच्या सरकारला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

(म्हणे) ‘काँग्रेसी आता ‘गर्व से कहो हम हिन्दू हैं ’ म्हणत आहेत !’  – काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यपाल कुरेशी

पक्षाच्या स्थापनेपासून मुसलमानांचे लागूंलचालन करणार्‍या काँग्रेसला ही सणसणीत चपराक होय !

अल्‍पसंख्‍यांक मंत्रालय बंद करा !

हिंदूबहुल देशात अल्‍पसंख्‍यांकांना सवलती देऊन देशाचे खरोखर भले झाले आहे का ? याचा विचार करण्‍याची वेळ आता आली आहे !

छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील अनेक गावांत ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतरचे वाढते प्रकार !

काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !

मोहनदास करमचंद गांधींना समजून घेतांना….

काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी ‘मोहनदास गांधी यांचे वडील मुसलमान जमीनदार होते’, असे विधान केल्याचे आरोप करण्यात आले. या‍वरून पू. भिडेगुरुजी यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस अन् अन्य राजकीय पक्ष करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गांधी यांच्या लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे राष्ट्राच्या होत असलेल्या हानीविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

पुरातत्‍व विभागाच्‍या गुलामगिरीच्‍या मानसिकतेविषयी मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

उच्‍च न्‍यायालय पुरातत्‍व विभागाला म्‍हणाले की, तुमच्‍यातील स्‍वाभिमान नष्‍ट झाला आहे आणि तुम्‍ही गुलामगिरीच्‍या खुणा आजही जोपासता !