‘टिक-टॉक’वर बंदी घाला !
टिक-टॉक’ या चिनी ‘अॅप’वर बंदी घालण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वर्ष २०१६ मध्ये ‘बाईट डान्स टेक्नॉलॉजी’ या चिनी आस्थापनाने हे ‘अॅप’ बाजारात आणले. अल्पावधीतच ते जगभर लोेकप्रिय झाले.
टिक-टॉक’ या चिनी ‘अॅप’वर बंदी घालण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वर्ष २०१६ मध्ये ‘बाईट डान्स टेक्नॉलॉजी’ या चिनी आस्थापनाने हे ‘अॅप’ बाजारात आणले. अल्पावधीतच ते जगभर लोेकप्रिय झाले.
जर शरीयतनुसार न्यायनिवाड्याची प्रक्रिया चालू करायची असेल, तर ‘भारतात हिंदु धर्मानुसारही न्यायनिवाडा केला जावा’, अशी मागणी हिंदुनी उद्या केली तर . . . ! सर्वांना समान वागणूक आणि अचूक न्याय मिळवून देणारी हिंदु धर्मातील न्यायप्रक्रिया म्हणूनच खर्या अर्थाने आदर्श मानली जाते. तिचा अवलंब होणे ही सध्याच्या काळाची आवश्यकता आहे.
‘नागोठणे (रायगड) येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर येथील मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन करणारी उद्घोषणा करण्यात आली.
देशात सातत्याने अशा घटना घडूनही त्याविषयी राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी काही बोलत नाहीत कि अशांना घरातच रहाण्याचे आवाहन करत नाहीत कि नियमांचे पालन करण्यासही सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने इतक्या उशिरा हे आवाहन का केले ? दळणवळण बंदीचा नियम मोडून नमाजपठणासाठी जाणार्यांविषयी ते काही बोलत का नाहीत ? यावरून ‘देशात जे काही नियम सिद्ध केले जातात, ते केवळ हिंदूंसाठीच’, हेच सिद्ध होते !
येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘गर्दी करू नका, एकत्र येऊ नका’, असे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरच २ तरुणांनी आक्रमण केले. त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी तरुणांच्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांतील अमोल कुटे आणि संतोष कुटे यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली.