सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांना महात्मा गांधी यांच्याकडून पाठिंबा मिळाला नाही ! – अभिनेत्री कंगना राणावत

‘‘दुसरा गाल पुढे करून भीक मिळते, स्वातंत्र्य नाही. भारताला वर्ष १९४७ मध्ये भीक मिळाली होती, स्वातंत्र्य मिळाले नाही. खरे स्वातंत्र्य वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार आल्यावर मिळाले.’’ – अभिनेत्री कंगना राणावत

डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर ५ वर्षांची बंदी

ही संघटना आतंकवादाला खतापाणी घालते, असा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यु.ए.पी.ए.नुसार) बंदी घातलेली ही पहिली संघटना ठरली आहे.

‘रझा अकादमी’ची पाळेमुळे सांगली जिल्ह्यात आहेत का ? याचे अन्वेषण करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

रझा अकादमी – २ दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या दंगलीत ‘रझा अकादमतीचा पुढाकार होता, असे वृत्त समोर येत आहेत. त्यामुळे ‘रझा अकादमी’वर सरकारने बंदी घालण्याचे धाडस दाखवावे.

देशाच्या विरोधात चालू असलेल्या ‘माहिती युद्धा’ला आपण जिंकणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘सीएए’च्या समर्थनार्थ एकाही संकेतस्थळावर माहिती मिळणार नाही. या माध्यमांतून ‘माहिती युद्ध’ चालू असून तेसुद्धा आपण (हिंदूंनी) जिंकणे आवश्यक आहे.

वाराणसी येथे दुकानावर पाकचा झेंडा फडकावणार्‍या तरुणाला अटक

कुटुंबियांचे म्हणणे की तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे, तर त्याला पाकचाच झेंडा फडकावण्याची बुद्धी कशी होते ? त्याने भारताचा झेंडा का फडकावला नाही ? अशा कथित मनोरुग्णांवर सरकारने आता कठोर उपाय करावेत !

उत्तरप्रदेशात पाक क्रिकेट संघाचा विजय साजरा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा होणार नोंद !

अशांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा झाली पाहिजे !

पाकला नष्ट केल्यावरच या घटना थांबतील !

देशात काश्मीरमध्ये, देहलीतील सीमापुरी, उत्तरप्रदेशातील सहारनपूर आदी मुसलमानबहुल भागांमध्ये पाकने टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सामन्यामध्ये भारताला पराभूत केल्यानंतर फटाके फोडण्यात आले.

क्रिकेट मैच में पाक के विजय के बाद देश के कुछ मुसलमानबहुल जगहों पर पटाखे फोडे गए !

पाक को नष्ट करने पर ही ऐसी घटनाएं रुकेंगी !

अशा धर्मांध देशद्रोह्यांना आता फाशीचीच शिक्षा हवी !

१५ ऑगस्टच्या दिवशी इंदूर (मध्यप्रदेश) आणि उज्जैन येथे मोहर्रमच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. उज्जैन प्रकरणामध्ये ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले आहेत, ते ११ जण अजूनही मोकाट आहेत.

शत्रूराष्ट्र चीनच्या कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या साम्यवादी नेत्यांच्याविरोधात शासनाने फौजदारी खटले प्रविष्ट करावेत ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील.