गोव्यात प्रभु श्रीरामाविषयी मुसलमानाकडून सामाजिक माध्यमातून अश्लील माहिती प्रसारित !

धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कारवाई होणार आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. गोवा राज्य धार्मिक सलोखा आणि शांतता यांसाठी प्रसिद्ध आहे अन् गोव्याची ही ओळख पुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नये –  मुख्यमंत्री डॉ. सावंत

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे ईदच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केल्यावर मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

‘हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी जाणीवपूर्वक ईदच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचा कट धर्मांध मुसलमानांनी रचला होता का ?’, याची चौकशी झाली पाहिजे !

देवतांची चित्रे फाडली, देशविरोधी घोषणा देण्यास भाग पाडले !

काश्मीरमधील मुसलमान विद्यार्थ्यांची ही हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी मानसिकता पहाता, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद पुढे अनेक वर्षे नष्ट होणार नाही, हेच स्पष्ट करते !

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर दगडफेक !

मुसलमान हिंसाचार करत असतील, तर त्यांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर प्रतिबंध आणण्यात यावा, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?

मोतिहारी (बिहार) येथे गणपति विसर्जनाच्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी आम्ल फेकले !

हिंदूंच्या शोभायात्रांवर अशा प्रकारे सातत्याने आक्रमणे होत असणे, हे ‘हा देश मुसलमानांसाठी नव्हे, तर हिंदूंसाठीच असुरक्षित झाला आहे’, हे दर्शवतात !

गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालून नृत्य करण्यास लावले !

अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे ईदच्या फेरीत सहभागी धर्मांध मुसलमानांनी एका हिंदूच्या घरावर केली दगडफेक !

केवळ इस्लामी पाकिस्तान अथवा बांगलादेशच नाही, तर हिंदूबहुल भारतातील हिंदूही असुरक्षित आहेत, हेच वारंवार घडणार्‍या आक्रमणांच्या अशा घटनांतून लक्षात येते.

संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्यांना हिंदु विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सांगितले !

हिंदु असल्यावरून शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्यांना त्याला मारहाण करण्यास सांगितले. अशा मानसिकतेच्या शिक्षिका विद्यार्थ्यांना काय शिकवत असणार, याची कल्पना येते !

झाशी (उत्तरप्रदेश) येथील नवोदय विद्यालयातील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण !

काश्मीरमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना तेथील मुसलमान विद्यार्थ्यांकडून मारहाण होते, हे काश्मीरमध्ये जिहादी मानसिकता कशी भिनलेली आहे, हे स्पष्ट होते ! यामुळेच काश्मीरमधील आतंकवाद अद्याप नष्ट होऊ शकलेला नाही !

पाकच्या सिंध प्रांतात मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलाला मारहाण करून केली हत्या !

हिंदूंसाठी असुरक्षित झालेले जिहादी पाकिस्तान ! हिंदूंच्या जिवावर उठणार्‍या अशा घटना वारंवार घडत असतांनाही भारत त्यासंदर्भात पाकला जाब का विचारत नाही ?