वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा आणि त्यांच्यावर आतंकवादाचा शिक्का मारण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे.

किल्ले विशाळगड येथे न बांधलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ‘२५१५ योजनेतून बांधलेला रस्ता’ असे लिहिलेल्या फलकाचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करा !

हिंदु विधीज्ञ परिषदेची सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांकडे तक्रार

तुळजापूर आणि शनिशिंगणापूर या देवस्थानांकडे सरकार ५ वर्षे फिरकलेच नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एकीकडे शासनाला स्वत:चे उद्योग धड चालवता येत नसल्यामुळे ते विकावे लागत आहेत. मग कोणत्या तोंडाने सरकार ‘आम्ही मंदिरांचे व्यवस्थापन करू’, असे म्हणते ?

वक्फ बोर्डाकडे (टीप) सहस्रो कोटी रुपयांची संपत्ती असतांना सरकार केवळ मंदिरांचाच निधी शासकीय, सामाजिक आणि अन्य कामे यांसाठी का वापरते ?

मुळात वक्फ ही इस्लामिक संकल्पना गोरगरिबांच्या साहाय्यासाठी आणि मशीद वगैरेंच्या देखभालीसाठीची आहे. याउलट मंदिरे ही धर्मकार्याची केंद्रे आहेत. समाजकार्याची नव्हे ! असे असतांना मंदिरांच्या निधीतून शासकीय कामे होतात ? याचे कारण काय ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नागरिकांसाठी आवश्यक असलेली माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धच केली नाही !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या पत्रव्यवहारानंतरही संकेतस्थळावर माहिती देण्याविषयी प्रशासन उदासीन !

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी साम्यवाद आणि भांडवलशाही यांपेक्षा धर्माधिष्ठित अर्थशास्त्र अंगीकारणे आवश्यक !

समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी धर्माधिष्ठित अर्थशास्त्र आवश्यक !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अकार्यक्षम अधिकारी आणि सांगलीतील दोषी संस्था यांच्यावर कारवाई करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

सांगलीतील ‘सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी’ या संस्थेकडून प्रदूषणाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे प्रकरण

साम्यवाद्यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या आणि अन्य सहस्रो लोकांच्या केलेल्या निर्घृण हत्यांविषयी स्वतःला पुरोगामी म्हणवणारे आवाज का उठवत नाहीत ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

‘गौरी लंकेश प्रकरण – वास्तव आणि विपर्यास’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

वैद्यकीय क्षेत्रातील Cut-Practice वर शरसंधान : असाहाय्य रुग्णांना लुबाडणारी रुग्णालये आणि डॉक्टर्स यांची ‘सर्जरी’ केव्हा ?

या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !

वैद्यकीय क्षेत्रातील Cut-Practice वर शरसंधान : असाहाय्य रुग्णांना लुबाडणारी रुग्णालये आणि डॉक्टर्स यांची ‘सर्जरी’ केव्हा ?

या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !