आसाम : मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा, व्याख्याने, हिंदूसंघटन बैठका, वैयक्तिक संपर्क यांच्या माध्यमातून धर्मजागृती

इथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अंतर्गत समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .

हिंदूंनो, ‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे होणारा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी संघटित व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ हे केवळ एक प्रमाणपत्र आहे’, या भ्रमात न रहाता हिंदूंनी हा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर संघटित होऊन आंदोलन उभे करणे आवश्यक !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची कोल्हापूर विभागाची श्री दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली !

दौडीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिक्शांवर गडकिल्ले संवर्धन आणि गडांवरील अतिक्रमण या संदर्भात जनजागृती करणारे फलक लावण्यात आले होते. ‘गडकिल्ले पर्यटनस्थळ आहेत कि ऐतिहासिक ठिकाण ?’, ‘पन्हाळागडाचे पावित्र्य राखणार कोण ?’, ‘विशाळगडमुक्ती संग्राम’, अशा लिखाणाचा समावेश होता.

हिंदूंनो, ‘हलाल’विरोधी जनजागृती करण्यासाठी संघटित व्हा !

समाजात धार्मिक भेदभाव निर्माण करणार्‍या हलाल प्रमाणपत्रावर भारतात बंदी घालावी.

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्त्या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतात त्याविषयी आकांडतांडव करणारे निधर्मीवादी आता कुठे आहेत ?

बिहार राज्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि मंदिर विश्वस्त यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार राज्यातील सारन, वैशाली, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, गया, पाटलीपुत्र, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ पार पडले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .

जीवन संजीवनी प्रशिक्षणाने जीव वाचवणे शक्य ! – डॉ. किरण भिंगार्डे, भूलतज्ञ

डॉ. किरण भिंगार्डे म्हणाले, ‘‘मी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिले, अशा प्रशिक्षण घेतलेल्यांनी २६ जणांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे या ज्ञानाचा उपयोग प्रत्येकाने योग्य वेळी करणे आवश्यक आहे.’’

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची आज समाजाला आवश्यकता ! – भूषण पोळ,  विश्वस्त, श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर

येथील सत्यविजय मंडळ आणि श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर यांनी ‘नवरात्रीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व’, ‘देवीपूजनातील काही कृतींचे शास्त्र’ अन् ‘शौर्यजागृतीची आवश्यकता’, या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन मंदिराच्या विश्वस्तांनी केले होते.

गोंधळाची परंपरा !

‘श्रीविष्णूच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद-सुरांमध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदु धर्मात गोंधळाची परंपरा चालू झाली.

पी.एफ्.आय.चा आर्थिक स्रोत बंद केल्याविना तिच्या आतंकवादी कारवाया थांबणार नाहीत ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

जी इस्लामी राष्ट्रे, तसेच देशातील अन्य संघटना ‘पी.एफ्.आय.’ला आर्थिक साहाय्य करत आहेत, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी.