रत्नदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’ असे लावलेला फलक समाजकंटकांनी तोडला

रत्नदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’, असे लिहिलेला फलक लावण्यात आला होता. २ अज्ञात व्यक्तींनी हा फलक तोडल्याचे समजले.

राजापूर (रत्नागिरी) येथे अनुमती नसतांनाही उरूस साजरा करणार्‍या ५० मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंद !

धर्मांध मुसलमान हे पोलीस, कायदा, सरकार आदी कुणालाही जुमानत नसल्याचे सिद्ध  होते ! अशा कायदाद्रोही मुसलमानांविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी गप्प का ?

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे धर्मांधांकडून गोसेवकांविरोधात तक्रार

‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशा वृत्तीच्या धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी हिंदूंचे भव्य संघटनच कार्य करील !

विकिपीडियाच्या ४ संपादकांवर गुन्हा नोंद !

महाराष्ट्र सायबर सेलने ४ विकिपीडिया संपादकांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आक्षेपार्ह लिखाण न काढल्याचा आरोप. सायबर सेलने यापूर्वी अमेरिकास्थित विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवून वादग्रस्त लिखाण काढण्याची मागणी केली होती

चित्रदुर्गहून (कर्नाटक) महाराष्ट्रात परत येणार्‍या एस्.टी. चालकाच्या चेहर्‍याला कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासण्याचा प्रकार !

२१ फेब्रुवारीच्या रात्री महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बेंगळुरू-मुंबईच्या चालकाला बसमधून खाली उतरवून कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून अचानक तोंडाला काळे फासले, तसेच एस्.टी.लाही काळे फासले.

पशूसंवर्धन विभागाकडून कुक्कुटपक्ष्यांचे स्वॅब, विष्ठा यांच्या नमुन्यांची पडताळणी

खडकवासला धरण परिसरात जी.बी.एस्. आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पशूसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधित क्षेत्रालगत परिसरातील ११ कुक्कुट प्रक्षेत्रांना भेट दिली.

‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ सारख्या बनावट ॲपद्वारे प्रवाशांची फसवणूक

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (‘पी.एम्.पी.एम्.एल्.’) प्रवाशांच्या सोयीसाठी २६ जानेवारी २०२५ या दिवशी ‘आपली पी.एम्.पी.एम्.एल्.’ हे ॲप सिद्ध केले होते. या ॲपद्वारे प्रवाशांना बस कोठे आहे ?

चाकण (पुणे) येथील संग्रामदुर्ग गडात सापडल्या शेकडो वर्षे जुन्या प्राचीन मूर्ती !

चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट गडाच्या तटबंदीचे काम चालू आहे. जुन्या तटबंदीच्या भिंतीतून अनेक विरगळ आणि भग्नावस्थेतील शेकडो वर्षे जुन्या काही पुरातन मूर्ती मिळून आल्या आहेत.

२३ फेब्रुवारी,२०२५ – थोडक्यात महत्त्वाचे

देहली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पाहुण्यांच्या नावांच्या पाट्या इंग्रजी भाषेत होत्या, तर संमेलनाचे नाव ‘ए.बी.एम्.एस्.एस्.’ असे लिहिले होते.

संत आणि राजकारणी यांतील मूलभूत भेद !

‘निवडणुकीच्या काळात राजकारणी ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगतात आणि फारच थोडे भौतिक सुख देतात. याउलट संत आणि सनातन संस्था सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देणारी ईश्वरप्राप्ती करून देतात.’