सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणारे आणि ‘अध्यात्म कसे जगावे ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे ! 

‘काही वर्षांपूर्वी मी हिंदु जनजागृती समितीशी संबंधित सेवा करत असतांना माझा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी काही वेळा संपर्क होत असे. २०.११.२०२४ या दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात महाप्रसाद ग्रहण करत असतांना १ घंटा मला त्यांचा सत्संग लाभला…

योग्य निर्णय घेण्यासाठी मनावर बुद्धीचे नियंत्रण आवश्यक असून त्यासाठी स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे !

योग्य आणि अयोग्य यांमधील भेद बुद्धीला कळल्यावर कार्यरत असलेल्या मनाला बुद्धी सूचित करते; पण मनावर अयोग्य गोष्टींचा संस्कार तीव्र असल्याने बुद्धीने योग्य जाणीव करून देऊनही मन ते स्वीकारत नाही…

‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण ! 

भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी संबंध असतो का ? याविषयी श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानातील काही सूत्रे आपण १६.२.२०२५ या दिवशी पाहिली. त्यापुढील सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांनी घेतले श्री तुळजाभवानीदेवीचे भावपूर्ण दर्शन !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सनातनच्या संत पू. दीपाली मतकर यांनी ९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीचे भावपूर्ण दर्शन घेतले.

तळमळीने, भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा केल्यामुळे होणारे लाभ !

देव भावाचा भुकेला असतो. आपली सेवा भावपूर्ण झाली, तर देव आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. ‘ईश्वरप्राप्ती लवकरात लवकर व्हावी’, ही आपली एकमेव इच्छा असली पाहिजे. आपल्याला सत्सेवेतूनच हे साध्य करायचे आहे.

अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्याने शिकण्याच्या स्थितीत राहून आनंद मिळवायचा !

आपल्याला अडचणी आल्यावर आपल्याकडून अशी प्रतिक्रिया व्यक्त व्हायला पाहिजे, ‘मला आता नवीन शिकायला मिळाले !’ त्या अडचणींवर दुःख करत बसायचे नाही. ज्याला त्याविषयी ठाऊक असते, त्याला विचारायचे. त्याने सांगितले की, आपण नवीन शिकलो. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे.

‘देवाला आपल्या मनातील प्रत्येक विचार कळतो’, याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती !

माझ्या मनात पू. पृथ्वीराज हजारेकाका (सनातनचे २५ वे संत, वय ६५ वर्षे) यांच्या समवेत घालवलेल्या काही क्षणांच्या संदर्भात विचार चालू होते. त्या वेळी मला पू. हजारेकाकांचा भ्रमणभाष आला. ‘देवाला माझ्या मनातील प्रत्येक विचार कळतो अन् तो त्याची प्रचीतीही देतो’, असे मला जाणवले. यावरून गुरुदेवांची महानता पुन्हा एकदा माझ्या मनावर कोरली गेली आणि माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’ 

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक जणांपर्यंत ग्रंथ पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. ‘प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील’, असे पहावे.