भारताचा रशिया आणि अमेरिका यांच्‍याविषयीचा धाडसी निर्णय !

जगात रशियाला अत्‍यंत संवेदनशील तंत्रज्ञान पुरवणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा दुसर्‍या क्रमांकाचा देश बनला आहे. चीन नंतर भारत रशियाला ‘मायक्रोचिप्‍स’, ‘सर्किट्‍स’ आणि ‘मशीन टूल्‍स’ (यंत्रसामुग्री) यांचा सर्वाधिक पुरवठा करतो.

ऐसा मर्द मराठा पुन: पुन्‍हा जन्‍माला यावा…!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना करून महाराष्‍ट्रात चैतन्‍याचे एक नवे युग चालू केले; पण त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेब बादशाहसारख्‍या महाबलाढ्य शत्रूशी सतत ९ वर्षे निकराचा लढा देऊन …

हिंदु धर्मात ५० ख्रिस्‍ती कुटंबियांचा पुनर्प्रवेश ही हिंदु राष्‍ट्राची नांदी !

‘१२.१.२०२५ या दिवशी अलीगड जिल्‍ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्‍ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी गार्गी कन्‍या गुरुकुल आणि अग्‍नी समाज यांनी प्रयत्न केले.

कोकणातील साहित्‍यिक वाटचाल

२१ फेब्रुवारीपासून देहलीमध्‍ये चालू होत असलेल्‍या ‘९८ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलना’च्‍या निमित्ताने…

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन आणि मराठी भाषेचा सर्वांगीण विकास !

९८ व्‍या ‘अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलना’चे अध्‍यक्षपद ज्‍येष्‍ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर भूषवणार आहेत. देशाच्‍या राजधानीत ७१ वर्षांनंतर हे साहित्‍य संमेलन होत आहे

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली भारतीय राज्‍यघटना आणि पोलीस यांच्‍यावर टीका करणार्‍या कथित बुद्धीवाद्यांसाठी…

‘बाबासाहेबांनी राज्‍यघटना लिहिली आहे आणि मी मला पाहिजे ते बोलू शकतो.’ त्‍याच व्‍हिडिओमधील मुलगी पोलिसांना म्‍हणते, ‘तुम्‍ही आम्‍हाला अडवू शकत नाही. आमच्‍या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही’ वगैरे.

गुरूंच्‍या आज्ञेचे पालन करून अखंड कृतज्ञताभावात रहाणारे पानवळ, बांदा (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज (वय ८२ वर्षे) !

प.पू. डॉक्‍टर हे विश्‍वाची चिंता करत आहेत. त्‍यांचे ध्‍येय आहे, ‘जगातील सर्व हिंदू सुरक्षित आणि सुखी व्‍हायला हवेत.’ तोपर्यंत ते सुखाची झोप घेऊ शकणार नाहीत. त्‍यामुळे त्‍यांची झोप आता न्‍यून झालेली आहे. केवळ ‘प.पू. डॉक्‍टर आणि त्यांच्यासारखे काही संत’, हे हिंदूंचा विचार करत आहेत.

प्रेमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असलेल्‍या मडगाव, गोवा येथील कै. (श्रीमती) भारती प्रभु (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८७ वर्षे) !

प्रभुआजींशी बोलतांना त्यांचा सच्चिद़ानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव लक्षात येत असे. आम्ही गुरुदेवांचे नाव उच्चारले, तरीही प्रभुआजींचे हात आपोआप जोडले जात असत.’ 

सनातन संस्‍थेचा रौप्‍य महोत्‍सव आणि प.पू. स्‍वामी गोविंददेवगिरि महाराज यांच्‍या अमृतमहोत्‍सवाच्‍या निमित्ताने श्री गुरूंनी करून घेतलेली सेवा अन् आलेल्‍या अनुभूती

सेवेची व्‍याप्‍ती वाढत असल्‍याने आरंभी ‘सेवेला प्राधान्‍य द्यावे’, असा विचार माझ्‍या मनात येत होता; मात्र ‘व्‍यष्‍टी साधना चांगली असेल, तरच समष्‍टी साधना परिणामकारक होऊ शकते’, हे गुरुदेवांचे वाक्‍य आठवून व्‍यष्‍टीच्‍या प्रयत्नांना प्राधान्‍य देऊन सेवा करण्‍याचा प्रयत्न झाला. यातून गुरुदेवांनी व्‍यष्‍टी साधना आणि समष्‍टी सेवाही करून घेतली अन् सेवा करतांना सेवेतील आनंदही घेता आला.

स्‍वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया करतांना ‘स्‍वतःला चिमटा काढणे’, या शिक्षापद्धतीमुळे साधकांना होणारे लाभ !

‘स्‍वतःला चिमटा काढणे’ या शिक्षापद्धतीचा अवलंब वारंवार केल्‍यास मन सतर्क होऊ लागते आणि अयोग्‍य विचार करणे टाळते.