तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांत चरबी आणि माशांचे तेल मिसळणार्‍यांवर तात्काळ गुन्हे नोंद करा !

मंदिरांमध्ये देण्यात येणारा प्रसाद हा सात्त्विक, शुद्ध, पवित्र तर असावाच, मात्र तो बनवण्यापासून वितरण व्यवस्थेतील प्रत्येक जणही धर्मपरायण हिंदु असावा. हिंदु समाजाने उठाव करून आपली मंदिर संस्कृती भ्रष्ट होण्यापासून वाचवायला हवी.

पितरांना गती मिळावी, याविषयी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार मार्गदर्शन करणारे सनातनचे लघुग्रंथ !

मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धविधी, हे केवळ धर्मशास्त्रात सांगितलेले उपचार म्हणून किंवा कुटुंबियांप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीचा भाग म्हणून न करता त्यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व जाणून हे विधीही अन्य धार्मिक विधींइतकेच भावपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ग्रंथमालिका !

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता, त्याचे कुटुंबीय आणि पूर्वज यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांनी पितृपक्षात केलेल्या श्राद्धविधीचा त्यांच्यावर, तसेच श्राद्धविधीतील घटकांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण करणार्‍या ४ कारखान्यांवर कारवाई

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण करणार्‍या ४ कारखान्यांवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून या कारखान्यांना काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण !

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण क्रमशः येथे देत आहोत.

पंधरा दिवसांच्या कालावधीत चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आल्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म दृष्ट्या पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम !

वर्ष २०२४ मध्ये १८ सप्टेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण झाले आणि २ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणारी नाहीत; परंतु त्यांचा परिणाम पृथ्वीवर होणार आहे. त्या दृष्टीने आपण ग्रहण, पंधरा दिवसांच्या कालावधीत येणारी ग्रहणे आणि पितृपक्षात येणारे ग्रहण, या सूत्रांविषयी येथे जाणून घेणार आहोत.

साधकाला सूक्ष्मातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असे जाणवणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाही ‘प्रतिदिन साधक समवेत आहे’, असे जाणवणे

एकदा मी प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्याकडे एका सेवेनिमित्त गेलो होतो. त्या वेळी आमच्यात पुढील संवाद झाला……..

देव, दानव आणि मानव यांच्यासाठी गुरूंचे महत्त्व

‘भगवान श्रीकृष्ण गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतात, आपल्या गुरूंकडे जातात. देवतागण आपले गुरु श्री बृहस्पतींचे पूजन करतात. दैत्यगणही आपले गुरु श्री शुक्राचार्यांचे पूजन करतात.’

नवरात्रीच्या काळात होणारी धर्महानी रोखा आणि ‘आदर्श नवरात्रोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा !

‘३.१०.२०२४ या दिवसापासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. नवरात्रीच्या निमित्ताने व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी पुढील प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा.