संपादकीय : हिमाचलप्रमाणे एकजूट दाखवा !

केवळ अवैध आहेत; म्हणून नव्हे, तर मशिदी-मदरसे येथून हिंदूंना जो उद्दामपणा दाखवला जातो, तो राष्ट्र आणि धर्म घातकी !

सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ‘सनातन संस्था’ हे फार मोठे व्यासपीठ !

सर्व हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन एका व्यासपिठावर येणे, एक विचार घेणे आणि एकत्रित होऊन काम करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण एकत्रित येऊन काम करणार नाही, तोपर्यंत आपली शक्ती नष्ट होत राहील.

मिरज येथे लोकवर्गणीतून उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ५२ वर्षांनंतरही अभेद्यच !

मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याविषयी घडलेल्या घटनेच्या निमित्ताने… मालवण (सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८ मासांतच कोसळला. ते पाहून मिरज येथील छत्रपती शिवरायांच्या अभेद्य पुतळ्याच्या आठवणी जागृत होतात. ५२ वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची देखरेख आणि प्रसिद्ध मूर्तीकार दादा ओतारी यांची हस्तकला यांतून साकारलेला पुतळा उत्कृष्ट … Read more

बकरी कापण्यासाठी ‘ऑनलाईन’ अनुमती बंद करण्याविषयी न्यायमूर्तींना भाग पाडले !

‘बकरी कापायला ऑनलाईन अनुमती दिल्यामुळे काय अडचणी येतात ?’, हे न्यायालय समजूच शकत नव्हते.

उमांग मळज आणि सद्यःस्थिती !

हिंदु धर्मामध्ये असंख्य व्रते, सण आणि उत्सव सांगितले आहेत. त्यातील भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एक मोठा उत्सव हिंदु मोठ्या प्रमाणात साजरा करतात. ‘हिंदु’ हा ‘रिलीजन’ नसून एक धर्म आहे. धर्म म्हणजे व्यवस्थित, सुसंस्कृत वैज्ञानिक पद्धतीवर जीवनक्रमण करण्याची पद्धत !

मंदिर संस्कृती रक्षणार्थ हिंदु संघटनांचे योगदान !

आजही सनातन हिंदु धर्माची आधारशीला असणार्‍या मंदिर संस्कृतीला अनेक आघातांना सामोरे जावे लागत आहे. दक्षिण भारतात मंदिरविरोधी विविध कायद्यांमुळे हिंदु मंदिरात भ्रष्टाचार होत आहे.

कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या धर्मकार्याने विहंगम गतीने घेतलेली गरुडझेप !

नामसत्संगाने सर्वांत मोठे केलेले कार्य, म्हणजे या सत्संगाने लोकांना ‘संकटाच्या वेळी नामजप कसा करावा ?’, हे शिकवले. त्यामुळे समाजाला आध्यात्मिक आधार मिळाला.

कोलकातामधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण : अनभिज्ञ गोष्टी !

सत्ताधारी वा लोकप्रतिनिधी यांच्या बळावर गुंड आणि बलात्कारी यांना आश्रय दिला जाणे, हे लोकशाही व्यवस्थेला कलंक !

अयोग्य नेतृत्वामुळे क्रांतीकारी संघटना आणि क्रांतीकारक यांची झालेली हानी !

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्य करणार्‍या संघटनांनी बोध घेऊन त्यांच्या कार्याची ते हानी टाळू शकतात. हे सांगणारा हा लेख वाचकांसाठी देत आहोत.

वास्तूशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

रत्न संस्कार विधी केल्याने वास्तूवर सकारात्मक परिणाम होतात, हे वास्तूदोष निवारणार्थ करण्यात आलेल्या रत्नसंस्कार विधीच्या वेळी करण्यात आलेल्या संशोधनातून सिद्ध झाले. संशोधनांतर्गत केलेल्या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.