महाराष्ट्रात ‘रोजगार हमी योजने’कडे नागरिकांची पाठ : कामाच्या मागणीचे प्रमाण केवळ १९ टक्के

महाराष्ट्रात ‘रोजगार हमी योजने’कडे नागरिकांची पाठ : कामाच्या मागणीचे प्रमाण केवळ १९ टक्के

५ वर्षांत गैरव्यवहाराची मात्र १ सहस्र ८४ प्रकरणे ! भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (‘कॅग’) यांच्या अहवालातून ही गंभीर स्थिती उघड झाली आहे. हे असेच चालू राहिले, तर येत्या काळात ही योजना चालू ठेवणे कठीण होणार आहे.

रोगराईस कारणीभूत असलेल्या ‘कोलिफॉर्म’ जीवाणूंचे गंगानदीतील प्रमाण ३२ पट ! – CAG Report

रोगराईस कारणीभूत असलेल्या ‘कोलिफॉर्म’ जीवाणूंचे गंगानदीतील प्रमाण ३२ पट ! – CAG Report

समस्त मानव जातीला शुद्ध करून पापमुक्त करणार्‍या गंगा नदीलाच अशुद्ध करणारे महापापी होत. अशांचे पाप कधीही धुतले जाणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

BCCI Under RTI :‘बीसीसीआय’ला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणावे ! – ‘सुराज्य अभियान’ची भारत सरकारकडे मागणी

BCCI Under RTI :‘बीसीसीआय’ला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणावे ! – ‘सुराज्य अभियान’ची भारत सरकारकडे मागणी

राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून ‘बीसीसीआय’ला राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता, २०११ ही संहिता बंधनकारक करणे आवश्यक आहे – सुराज्य अभियान

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : लोकलेखा समितीचा अहवाल ७ वर्षांपासून, तर अनुपालन अहवाल १३ वर्षांपासून प्रलंबित !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : लोकलेखा समितीचा अहवाल ७ वर्षांपासून, तर अनुपालन अहवाल १३ वर्षांपासून प्रलंबित !

‘कॅग’ आणि ‘लोकलेखा समिती’ यांसारख्या महत्त्वाच्या यंत्रणांच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करणे, हे जनहिताच्या दृष्टीने चिंताजनक !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्‍ट्रात ‘जनहितार्थ’ या गोंडस नावाखाली चालवली जात आहेत तोट्यातील ६० हून अधिक निष्‍क्रीय महामंडळे !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्‍ट्रात ‘जनहितार्थ’ या गोंडस नावाखाली चालवली जात आहेत तोट्यातील ६० हून अधिक निष्‍क्रीय महामंडळे !

शासकीय मंडळे तोट्यात जाण्‍यास कारणीभूत असलेल्‍यांच्‍या वेतनातून हा तोटा भरून का घेऊ नये ? स्‍वतःच्‍या खिशातील पैसे जात नसल्‍यानेच सरकारी उद्योग तोट्यात गेले, तरी प्रशासकीय अधिकार्‍यांना त्‍याचे काही एक वाटत नाही !

महाराष्ट्र सरकारची ४५ आस्थापने तोट्यांत ! – ‘कॅग’चा अहवाल

महाराष्ट्र सरकारची ४५ आस्थापने तोट्यांत ! – ‘कॅग’चा अहवाल

महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांना किंवा आस्थापनांना ३ सहस्र ६२३ कोटी ४० लाख रुपये इतका तोटा झाला आहे. एकूण आस्थापनांपैकी ४५ आस्थापने तोट्यात, ४७ आस्थापने लाभात आहेत, तर १८ आस्थापनांनी ‘ना नफा ना तोटा’ अशी स्थिती दर्शवली आहे.

संपादकीय : जनतेच्या पैशांवर ‘दरोडा’ !

संपादकीय : जनतेच्या पैशांवर ‘दरोडा’ !

जनतेच्या कररूपातून जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणार्‍या लोकप्रतिनिधींना कठोर शिक्षा आवश्यक !

CAG Report : आडाळी (सिंधुदुर्ग) औद्योगिक क्षेत्राचे ७/१२ वरील क्षेत्र आणि प्रत्यक्ष नोंदी यात मोठी तफावत !

CAG Report : आडाळी (सिंधुदुर्ग) औद्योगिक क्षेत्राचे ७/१२ वरील क्षेत्र आणि प्रत्यक्ष नोंदी यात मोठी तफावत !

अहवालात ‘कॅग’ने स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे सार्वजनिक निधीची (तिजोरीची) हानी झाली आहे.

#Exclusive : बसच्या तिकीटांवरील विज्ञापनांतून मिळणारा कोट्यवधी रुपये महसूल बुडवला !

#Exclusive : बसच्या तिकीटांवरील विज्ञापनांतून मिळणारा कोट्यवधी रुपये महसूल बुडवला !

अशांमुळेच एस्.टी. महामंडळ तोट्यात गेले आहे, हे यातून लक्षात येते ! यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे आणि त्यांना बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !

आजपासून गोव्यात जी-२० सदस्य देशांच्या सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांची शिखर परिषद

आजपासून गोव्यात जी-२० सदस्य देशांच्या सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांची शिखर परिषद

सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था शिखर परिषद-२० ही १२ ते १४ जून २०२३ या कालावधीत गोव्यात होणार आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू १२ जून २०२३ या दिवशी उद्घाटनपर भाषण देतील.