जगातील समस्त दुःखाचे कारण म्हणजे दुर्बलता !

दुर्बलतेमुळेच आपण खोटे बोलतो, चोरी करतो, हत्या करतो आणि अन्य गुन्हे करतो, दुर्बलतेमुळेच आपण दुःखाच्या खाईत (दरीत) पडतो. आपण दुर्बल आहोत म्हणूनच आपण मृत्यूमुखी पडतो.

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

रामजन्मभूमीच्याच इमारतीला भ्रष्ट करून बाबरी ढाचा म्हणून म्हणवले गेले. ती रामजन्मभूमी मुक्त करण्याचा उत्स्फूर्त प्रयोग हा जणू एक पुष्कळ मोठा आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे

योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व जाणा !

महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक अन् आध्यात्मिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ‘योग’ हे व्यापक साधन आहे.

प्रसिद्धीची जीवघेणी हौस !

‘रील कल्चर’चा एवढा मोह एवढा आहे की, त्या नादात आपण आपली, तसेच समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची अपरिमित हानी करत आहोत, हे लक्षात येत नाही.

नालंदा विद्यापीठ म्हणजे भारताच्या सुवर्णकाळाचे पुनरुज्जीवन !

खिलजीने काफिरांच्या ज्ञानाचे भंडार असलेल्या नालंदा विद्यापिठाला आग लावली, तेथील गुरुजन आणि देश-विदेशातून आलेले विद्यार्थी यांची कत्तल केली. तिथल्या ग्रंथालयातील ९० लाख ग्रंथ ३ मास जळत होते.

ज्ञानवापी मंदिरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळण्याचा दिवस दूर नाही ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय तथा प्रवक्ता, हिंदु फ्रंट फॉर जस्टीस

हिंदु जनजागृती समिती, म्हणजे धर्मकार्याचा वटवृक्ष आहे आणि आपण त्याचा भाग आहोत. हिंदु जनजागृती समिती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

हिंदु राष्ट्राची प्रतिकृती म्हणजे सनातन आश्रम होय. मी आश्रमात १ घंटा असतांना ‘मी पृथ्वीतलावर नसून वैकुंठलोकी आहे’, असे मला जाणवले.

दैवी वाणीतून साधकांना चैतन्य प्रदान करणार्‍या आणि ‘साधकांवर निरपेक्ष प्रीती करून त्यांची साधना व्हावी’, अशी तीव्र तळमळ असणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेची सेवा पुष्कळ सावकाश चालू होती. त्या सभेसाठी सद्गुरु स्वाती खाडयेताई येणार होत्या.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्‍या दिवशीच्या (२५.६.२०२४ या दिवशीच्या) दुसर्‍या सत्रात उद्बोधन करणार्‍या मान्यवरांचे सूक्ष्म परीक्षण

धर्मकार्याला साधनेची जोड देण्यासाठी धर्मसेवा करत असतांना भगवंताचे नामस्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे’, हे महत्त्वपूर्ण सूत्र स्वामीजींनी अत्यंत सुंदर उदाहरण देऊन सांगितले.