यापुढे मी निवडणूक लढणार नाही ! – एकनाथ खडसे

या वेळी एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते; मात्र आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही. माझा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता काळात १३ कोटी हून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त !

जप्त झालेली रक्कम आणि वस्तू यांचे मूल्य एवढे आहे, तर जप्त न झालेल्या किती असतील, याची कल्पना न केलेली बरी !

पुणे येथील मुसलमान मौलानांचा एम्.आय.एम्.चे उमेदवार अनिस सुंडके यांना जाहीर पाठिंबा !

पुण्यातील विविध मशिदींमधील सदस्यांकडून विविध मुसलमानांना धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतील मशिदींमधून हिंदुत्वाच्या विरोधात फतवा काढला जात आहे.

विज्ञान आणि अध्यात्म यांतील नेमका भेद !

‘विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात प्रगती झाल्यावर माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर तात्काळ कळते !’

हिंदूंनो, हा धोका लक्षात घ्या !

एक दिवस असा येईल की, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल, असे वक्तव्य ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.

संपादकीय : लोकसंख्येचे परिणाम !

‘हिंदु राष्ट्र आल्यावर मुसलमानांचे आणि ख्रिस्त्यांचे काय होणार ?’, असा प्रश्न विचारणारे ‘धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंचे काय होत आहे ?’, यावर ते बोलत नाहीत ! चीनचे अनुकरण नाही, तर त्या धर्तीवर कठोर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.

पाश्चात्त्यांप्रमाणे भारतात नश्वर शरीराच्या पोषणासाठी चाललेली आंधळी धावपळ !

‘सध्या भारतात जिथे पहावे, तिथे स्थूल शरिराचा भोग, स्थूल ‘मी’चे पोषण आणि नश्वर पदार्थांच्या मागे आंधळी धावपळ चालली आहे. शाश्वत आत्म्याचा घात करून नश्वर शरिराच्या पोषणासाठीच संपूर्ण जीवन, अक्कल आणि बुद्धीमत्ता लावली जात आहे.

आपली कुटुंबव्यवस्था सुरक्षित रहाण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल ?

कुटुंबव्यवस्था उध्वस्त झाली की, व्यक्ती जीवनापासून समाज-राष्ट्रजीवन असमाधानी असुरक्षित बनत जाते. काही समृद्ध अशा विदेशी समाजामध्ये याची जाणीव आता व्हायला लागली आहे.

सीतास्वयंवराच्या वेळी भंग पावलेल्या धनुष्यासमवेत झालेले श्रीरामाचे संभाषण !

माझे दोन तुकडे झाले; पण त्या तुकड्यांमुळे दोन जिवांचे (राम-सीतेचे) मीलन झाले.

‘राम’राज्य !

कालमाहात्म्यानुसार हिंदु राष्ट्राची, म्हणजेच रामराज्याची स्थापनाही होणार आहे. त्यासाठी आपण सर्व हिंदूंनी धर्माचे महत्त्व समजून घेणे, धर्माभिमान जागृत ठेवणे अन् धर्मासाठी संघटित होऊन कृतीशील होणे आवश्यक आहे !