पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ७५० कोटी रुपयांचा निधी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येतो. त्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३ सहस्र २०० कोटी रुपयांचा प्रकल्प सिद्ध करण्यात आला आहे. त्यातून पुराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. दूषित पाणी मिसळून पंचगंगा प्रदूषित होते.

बरे झालेल्या ३५० हून अधिक मनोरुग्णांना स्वीकारण्यास नातेवाइकांचा नकार !

मनोरुग्णांविषयीचे प्रेम अल्प होणे हे घोर कलीयुग असल्याचे द्योतक ! मालमत्तेसाठी मनोरुग्ण नातेवाइकांना घरी घेऊन न जाणार्‍या नातेवाइकांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक !

अनधिकृत गोहत्या न थांबल्यास तीव्र आंदोलन करणार !

गोहत्या रोखू न शकणारे पोलीस प्रशासन आणि सरकार, तिला देवता मानणार्‍या देशात असणे दुर्दैवी !

इस्लामपूरचे ‘उरुण ईश्वरपूर’ नामकरण लवकरच ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

येथे ८ मार्च या दिवशी ‘शासन आपल्या दारी’ या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ईश्वरपूर दौर्‍यावर आले होते. या वेळी त्यांनी यल्लामा चौक येथे शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.

रशिया-युक्रेनच्या युद्धसीमेवर भारतीय तरुणांना पाठवणार्‍यांचा सूत्रधार वसईत असल्याचे उघड !

या प्रकरणाशी संबंधित असणार्‍या सर्वांचीच सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करून भारतीय तरुणांना सुरक्षा पुरवावी !

पुणे येथील कसबा पेठेतील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद पुन्हा उफाळला !

८ मार्चला मध्यरात्री दर्ग्याच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुसलमान जमा झाले होते. ‘ही अफवा आहे, दर्ग्यावर कोणतीही कारवाई होणार नाही’, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर जमाव शांत झाला

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्‍या विहिरीची पूजा करण्यापासून थांबवून दाखवा !

१ आणि २ एप्रिल या सप्तमी आणि अष्टमी असणार्‍या दिवशी मशिदीच्या आवारात बांधलेल्या कृष्ण विहिरीची पूजा करण्यासाठी हिंदू येणार आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांची अद्यापही ९८६ पदे रिक्त

जिल्ह्यातील शिक्षक भरती गेली अनेक वर्षे रखडली होती. आंतरजिल्हा स्थानांतरामुळे शिक्षकांची संख्याही प्रतीवर्षी वाढत होती. शिक्षक अल्प असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत होती.

राजापूर तालुक्यातील यशवंतगडाची शिवप्रेमींनी केली स्वच्छता !

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे महत्त्वपूर्ण अंग असलेले आणि मावळ्यांच्या बलीदानाने पावन झालेले गडकोट म्हणजे स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे.

पोलीस चौकीसमोरील दुकानातून चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून ३० सहस्र रुपये लुटले !

पोलीस चौकीसमोर चोरी करण्याचे चोरट्यांचे धाडस होते, याचा अर्थ पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आणि धाक नाही, हे पोलिसांना लज्जास्पद !