राज्यातील शिशू ते ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ७ ऐवजी ९ वाजता भरणार !

शाळांच्या वेळा पालटल्याने ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे’ ही शिकवण मुले कधी आचरणात आणणार ?

Mangaluru Love Jihad : मंगळुरू (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून १ लाख रुपयांना फसवले !

काँग्रेसच्या राज्यात अशांवर कारवाई होणार का ? हाच मोठा प्रश्‍न आहे !

परवेझ परवाझ याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

‘१७ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?’, असेच नागरिकांना वाटते !

उत्तराखंडमध्ये मुसलमानांचा समान नागरी कायद्याला विरोध !

हिंदूंना असहिष्णु आणि हिंसाचारी ठरवून भारतात लोकशाहीची हत्या होत असल्याची ओरड करणारे आता ‘समान वैयक्तिक अधिकार’ देणार्‍या कायद्याला मुसलमानांकडून विरोध होत असल्यावरून गप्प का ?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या लेखाधिकार्‍याला ६ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा वित्त आणि लेखा अधिकारी सिद्धेश्‍वर शिंदे याला ६ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

३० लाख हिंदूंनी घेतले श्री रामललाचे दर्शन : १५ कोटी रुपये अर्पण जमा !

हिंदूंच्या देवतांवर नाहक टीका करून त्यांचा बुद्धीभेद करू पहाणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना ही चपराक आहे, असे म्हणायला हरकत नाही !

फर्रखाबाद (उत्तरप्रदेश) येथील रशीद मिया मकबर्‍याच्या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयाला होणार सादर !

फर्रखाबाद येथील रशिदाबादमध्ये ‘रशीद मिया मकबरा’ हे एक शिवमंदिर आहे, असा दावा न्यायालयात याचिका प्रविष्ट करून करण्यात आला होता.

Congress Released BlackPaper : बेरोजगारी, महागाई आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात मोदी सरकार कुचकामी ! – काँग्रेस

काँग्रेसने असे करून तिला निवडणुकीत काहीएक लाभ होणार नाही ! यापेक्षा वर्ष २००४-२०१४ या दशकभरात केलेल्या भ्रष्टाचारावरून तिने जनतेची कान पकडून क्षमा मागितली पाहिजे.

रत्नागिरी जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्या !- जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

पोलीस विभागाने विशेष सुरक्षा विशेषत: पेपर्ससंदर्भात ठेवावी. राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी अर्धा तास आधी एस्.टी. पोचेल, अशी सुविधा ठेवावी.

शिकारीपुरा (कर्नाटक) येथे क्षुल्लक कारणावरून हिंदु तरुणावर धर्मांध मुसलमान तरुणांकडून चाकूने आक्रमण !

काँग्रेसच्या राज्यांत हिंदूची स्थिती म्हणजे कुणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी झाली आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !