स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘एटीएम्’चे यंत्र कापून ५ ते ६ लाखांची चोरी !
‘एटीएम्’चे यंत्र कापले जाते, यावरून जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे कि नाही, असा प्रश्न निर्माण होतो !
‘एटीएम्’चे यंत्र कापले जाते, यावरून जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे कि नाही, असा प्रश्न निर्माण होतो !
नायब तहसीलदारच असुरक्षित असतील, तर सर्वसामान्य नागरिकांची काय व्यथा ?
महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ही फक्त मैदानासाठी वापरली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले आहे.
या माध्यमातून ६४ सहस्र एवढी रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे कर्णिक नगरजवळील पद्म नगरातील म्याकल कुटुंबियांकडे वास्तव्याला आहेत.
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात २ दिवसांचे आंतरराष्ट्रीय ज्योतिष संमेलन झाले. ज्योतिषतज्ञ एच्.एस्. रावत यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. ज्योतिषतज्ञ आदिनाथ साळवी अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोखंड आणि पोलाद खरेदीविक्रीची उलाढाल कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारात होते.
या प्रकरणी सरकारी अधिकारी आरोपी असल्याने त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी सरकारची अनुमती न मिळाल्याने तसाच खटला चालवावा, असे त्यांनी म्हटले आहे.
मलकापूर येथील जगन रामचंद्र नारखेडे ऊर्फ जग्गू डॉन आणि त्याच्या साथीदारांनी ७ सहस्र ५०० रुपये बाजारभाव असतांना शेतकर्यांकडून ९ सहस्र रुपये क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. त्याने सहस्रो शेतकर्यांना फसवले.