हिंदु जनजागृती समितीद्वारे प्रयागराजमध्ये (उत्तरप्रदेश) हिंदु राष्ट्र संपर्क अभियान !

हिंदु राष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमधील प्रयागराज आणि प्रतापगड येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान करण्यात आले. या अंतर्गत उद्योजक, व्यापारी आणि बुद्धीजीवी वर्ग यांच्यासाठी ..

सोलापूर येथे ‘युवा चेतना शिबिरा’त स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांविषयी मार्गदर्शन !

सध्याचा युवावर्गच समाजास पर्यायाने राष्ट्रास जोमाने प्रगतीपथावर नेऊ शकतो, या विश्वासाने १६ ते ३० वर्षे वयोगटातील युवक आणि युवती यांसाठी २६ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत ‘युवा चेतना शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील आर्.टी.ओ. कार्यालयांतील वाहन परवाना यंत्रणा ठप्प !

गेल्या २ दिवसांपासून पुण्यासह राज्यातील विविध ‘आर्.टी.ओ.’ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) कार्यालयांतील वाहन परवाना देण्याची यंत्रणा ठप्प झाली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण न केल्यास आंदोलन ! – साथीदार युथ फाऊंडेशन

१६ फेब्रुवारीपासून महापालिकेच्या दारात तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदन ‘साथीदार युथ फाऊंडेशन’च्या वतीने उपायुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले.

धर्माधिष्ठित घटनात्मक हिंदु राष्ट्र स्थापन करा ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

आजही सनातन धर्म टिकून आहे, तो चिरंतन आणि शाश्वत आहे. हिंदु देवता, धर्मग्रंथ, तसेच श्रद्धास्थाने यांचे विडंबन करणार्‍या धर्मद्वेष्ट्यांचा सनदशीर मार्गाने विरोध करा !

हिंदू संघटित झाल्यास रामराज्य येईलच ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती

जगातील प्राचीन संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृती, प्राचीन धर्म म्हणजे हिंदु धर्म आहे. हा हिंदु धर्म टिकवायचा असेल, तर प्रत्येकाने संघटित होणे आवश्यक आहे.

मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून २२ लाख ७० सहस्र ५०० रुपयांचा ऐवज चोरला

मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीने प्रवास करत असतांना खेड रेल्वेस्थानक गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली.

‘एम्.आय.डी.सी.’च्या वतीने पुढील ५ वर्षे १० लाख रुपये मराठी संत साहित्य संमेलनासाठी देणार !- पालकमंत्री उदय सामंत

वारकरी संप्रदायाचा विचार  ज्याने ज्याने घेतला, तो जगात नावारूपाला आला. ते विचार जपले पाहिजेत, भक्त पुंडलिकाप्रमाणे आई-बापांची सेवा मुलांनी केली पाहिजे.

कुणी गद्दारी करू नये, असा धडा शिकवा ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जात, पात, धर्म सगळे विसरून एकत्र येऊया आणि देशावरचे संकट दूर करूया. तरच आपल्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणण्याचा अधिकार राहील.

Budget Yogi Govt: योगी आदित्यनाथ सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प सादर : धार्मिक शहरांवर लक्ष

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या अनुषंगाने पर्यटक आणि भाविक यांच्या संख्येत संभाव्य वाढ लक्षात घेता, ३ प्रवेश रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.