सहकारी महिला कर्मचार्यांकडे टक लावून पाहिल्यास निलंबन होणार !
महिला तक्रार निवारण समिती राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत स्थापन केली पाहिजे !
महिला तक्रार निवारण समिती राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत स्थापन केली पाहिजे !
हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या राजस्थानमधील प्रसार दौऱ्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
काश्मीरमधील आतंकवाद संपवायचा असेल, तर सर्व काश्मिरी हिंदूंना एकाच ठिकाणी पुनर्स्थापित केले पाहिजे, अशी मागणी काश्मिरी हिंदूंसाठी लढणार्या ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे श्री. राहुल कौल यांनी केली.
वाराणसीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये धर्मप्रेमी श्री. मनीष गुप्ता प्रथमच सहभागी झाले होते. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांच्या गावामध्ये या सभेचे आयोजन केले होते.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर सातत्याने होणारी आक्रमणे चिंताजनक आहेत ! हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
लग्नानंतर मुलीवर धर्म पालटण्याची बळजोरी का ? दोघेही आपापल्या धर्माचे पालन एकाच वेळी का करू शकत नाहीत ? प्रत्येक गोष्टीत इस्लामप्रमाणे करण्याची बळजोरी आणि त्यासाठी अत्याचार करणे हे प्रेम नसून जिहाद आहे.
मानवी भाव-भावनांचा विचार न करता पाश्चात्त्य करत असलेले विविध प्रयोग हे भयावह विकृतीलाच निमंत्रण ! हिंदु धर्म पर्यावरणपूरक असल्याने शेवटी जगाला त्याकडे वळण्याविना गत्यंतर नाही, हेच खरे !
देवस्थानांच्या भूमीवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी कठोर कायद्यासह त्याची कार्यवाही आवश्यक !
मुसलमानेतर ज्यात ख्रिस्ती, ज्यू आणि अन्य नास्तिक सहभागी आहेत, ते अल्लाचे शत्रू आहेत. ते अल्लाचे शत्रू असल्याने ते तुमचेही शत्रू आहेत, अशा प्रकारची द्वेषपूर्ण विधाने कॅनडातील इमाम शेख युनूस कथराडा याने केली आहेत.
अधिकचा ओला कचरा (उदा. मटारची साले, कोथिंबीर, तसेच अन्य पालेभाज्यांचे देठ) उन्हामध्ये वाळवून ठेवावा. सुकल्यानंतर याचे आकारमान अल्प होते आणि आपल्याला आवश्यकता असेल त्यानुसार कुंड्या भरतांना किंवा आच्छादनासाठी (भूमी झाकण्यासाठी) याचा उपयोग करता येतो.’