सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६१

‘हिवाळ्यात पेठेमध्ये भाजीपाला पुष्कळ प्रमाणात येत असतो. त्यामुळे साहजिकच आपल्या घरी येणार्या भाजीपाल्याच्या प्रमाणातही वाढ होते आणि पर्यायाने स्वयंपाकघरातून मिळणार्या ओल्या कचर्याचेही प्रमाण वाढते. हा अधिकचा ओला कचरा (उदा. मटारची साले, कोथिंबीर, तसेच अन्य पालेभाज्यांचे देठ) उन्हामध्ये वाळवून ठेवावा. सुकल्यानंतर याचे आकारमान अल्प होते आणि आपल्याला आवश्यकता असेल त्यानुसार कुंड्या भरतांना किंवा आच्छादनासाठी (भूमी झाकण्यासाठी) याचा उपयोग करता येतो.’ (०३.१.२०२३)
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, फोंडा, गोवा.
पैसा जिंकला, नाती हरली !
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !