(म्हणे) ‘आतापर्यंत ४ हातवाले मूल जन्माला आले नसतांना ४ हातवाली लक्ष्मी कशी जन्माला येऊ शकते ?’ – स्वामी प्रसाद मौर्य, समाजवादी पक्ष

‘हिंदु धर्माविषयी सतत अशा प्रकारची विधाने करूनही कारवाई न होणारे देशातील एकमेव नेते !’, असे मौर्य यांच्याविषयी कुणी म्हटले, तर आश्‍चर्य वाटू नये ! असा प्रकार केवळ भारतातच आणि तोही हिंदु धर्माविषयीच होऊ शकतो.

रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्‍यांना १५ सहस्र ते १ लाख रुपये मिळणार

अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्‍यांना सरकार पैसे देते, तरीही लोक साहाय्यासाठी पुढे येत नाहीत. यामागील कारणांचाही सरकारने शोध घेऊन ती दूर करणे आवश्यक आहे !

गेले १२ महिने पृथ्वीतलावर नोंदवण्यात आलेले सर्वांत उष्ण महिने !

जगाची उष्णता वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांतील प्रमुख कारण विज्ञान हे आहे. विज्ञानाचा उदोउदो होण्यापूर्वी पृथ्वी आणि त्यावरील निसर्ग सुरक्षित होते. आता पृथ्वी विनाशाच्या दिशेने जलद गतीने जात आहे.

अटक करण्यात येणार्‍या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा होण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव !

भारत भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी कठोर कायदे, जलद गतीने मिळणारी कठोर शिक्षा आणि जनतेकडून साधना करवून घेणे, हेच योग्य उपाय होत !

दिवाळीनंतर उत्तरखंडमध्ये समान नागरी कायदा संमत होण्याची शक्यता !

एकेक राज्यात हा कायदा करण्यापेक्षा संपूर्ण देशात करणे आवश्यक आहे !

कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच अल्पवयीन मुलीविरुद्ध अल्पवयीन हिंदु मुलाचे धर्मांतर केल्याचा गुन्हा नोंद

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांचे ख्रिस्ती आणि मुसलमान बुद्धीभेद करून किंवा आमीष दाखवून धर्मांतर करतात, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘हिंदुत्वातून बाहेर पडलो नाही, तर लिंगायतांचे अस्तित्व नष्ट होईल  !’ – निजगुणानंद स्वामीजी

कर्नाटकात काँग्रेसचे राज्य असल्यामुळे त्यांनी पुरस्कृत केलेल्या कार्यक्रमात हिंदुविरोधीच भूमिका मांडली जाणार, यात आश्‍चर्य ते काय ?

बेळतंगडी (कर्नाटक) येथे टिपू सुलतानने नष्ट केलेले भूमीत गाडलेले गोपाळकृष्ण मंदिराचे सापडले अवशेष !

लक्ष्मण नावाच्या व्यक्तीला श्रीकृष्णाने स्वप्नदृष्टांताद्वारे दिलेल्या माहितीनंतर उत्खनन !

 ‘टायगर ३’ चित्रपट पहातांना प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच १० मिनिटे फटाके फोडले !

चित्रपट अभिनेत्यांचे आदर्श समोर ठेवून बेशिस्त वर्तन करणार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्यानेच सामाजिक मालमत्तांच्या ठिकाणीही कसे वागावे ?, याचे जनतेला ज्ञान नाही !

रात्री १० पर्यंतची समयमर्यादा संपल्यावरही फटाके वाजवले !

मुंबईकरांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन !
हवेचा दर्जा पुन्हा खालावला !