त्रावणकोर देवास्वम् बोर्डकडून मंदिरांच्या परिसरात संघाच्या शाखा आयोजित करण्यावर पुन्हा बंदी !

त्रावणकोर देवस्वम् बोर्डाने पुन्हा एकदा त्याच्या अखत्यारीत असणार्‍या मंदिरांना मंदिराच्या परिसरात रा.स्व. संघाच्या शाखा आणि शस्त्र प्रशिक्षण आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे परिपत्रक काढले आहे.

#Exclusive : शत्रूशी लढण्यासाठी तुमची संपर्कयंत्रणा आणि धोरण, हे आंतरराष्ट्रीय घडामोडींशी सुसंगत असणे आवश्यक ! – डॉ. जी.बी. हरीश, प्रसिद्ध लेखक, बेंगळुरू

२१ ते २८ मे २०२३ या कालावधीत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू करत आहोत. या माध्यमातून सावरकर यांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. आज भाग २.

मी सत्तेत येऊ नये, अशी सैन्यदलप्रमुख जनरल मुनीर यांची इच्छा !

काही लोक माझ्या हत्येचा कट रचत आहेत. कदाचित् मला २३ मे या दिवशी पुन्हा अटक होईल, अशी भीती पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

भारत हा विकसनशील आणि गरीब देशांचा नेता !

राजधानी पोर्ट मोरेस्बी येथे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारेप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श करून स्वागत केले. यानंतर विमानतळावरच पंतप्रधान मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ (विशेष सन्मान) देण्यात आला.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राची मागणी भारतविरोधी !’-समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य

हिंदु राष्ट्राच्या मागणीला भारतविरोधी ठरवणारे राजकारणी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धोरणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

सावरकर स्मृती पुरस्कार माझा नसून रत्नागिरीकरांचा ! – अधिवक्ता बाबासाहेब परुळेकर  

स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजाचे शिल्पकार होते, समाजातील दोष दूर करणारे सुधारक होते, जातीभेदाविरोधात लढणारे योद्धे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणे, हे तीर्थयात्रेसारखे आहे.

वन्दे भारत एक्सप्रेसला चिपळूणला थांबा हवाच ! – शौकत मुकादम

‘सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या चिपळूण रेल्वेस्थानकात थांबवल्या जातील’, असे पत्र वीस वर्षांपूर्वी कोकण रेल्वेने कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीला दिले आहे. त्यामुळे दिलेला शब्द रेल्वे प्रशासनाने पाळला पाहिजे.

 ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने …

खूप हालअपेष्टा सहन करून राष्ट्राचा संसार पुढे नेण्यासाठी स्वत:चे आयुष्य वेचणार्‍या त्या तिघी. म्हणजे सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर.

कर्णावती येथून ३ बांगलादेशी तरुणांना अटक

जगन्नाथ रथ यात्रेत घातपात करण्याचा कट होता का ? याची चौकशी करणार !