जगन्नाथ रथ यात्रेत घातपात करण्याचा कट होता का ? याची चौकशी करणार !
कर्णावती (गुजरात) – गुजरात आतंकवादविरोधी पथकाने येथून नारोल भागातून ३ तरुणांना अटक केली. हे तिघेही बांगलादेशी असल्याचे म्हटले जात आहे. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे का ? याचीही चौकशी केली जात आहे. यासह ते गुजरातमध्ये कसे आले ? आणि येथे येण्यामागील त्यांचा उद्देश काय होता ?, यांचीही चौकशी केली जात आहे.
अहमदाबाद में भगवान जगन्नाथ की रथ यात्रा से पहले गुजरात एटीएस ने तीन संदिग्धों को पकड़ा है। तीनों बांग्लादेशी बताए जा रहे हैं।https://t.co/bpNYGfKBUz
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 21, 2023
पुढील मासामध्ये येथे होणार्या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या पूर्वी त्यांना अटक केल्याने त्यांचा जगन्नाथ रथ यात्रेत घातपात करण्याचा कट होता का ? याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !