(म्हणे) ‘सरकारी नोकर्‍यांमध्ये तमिळींना प्राधान्य द्या !’-‘टीपीडीके’संघटना

अशा मागण्या करणारी ‘टीपीडीके’ संघटना ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी दरी वाढवून समाजात फूट पाडत आहे. अशा संघटना सामाजिक ऐक्यासाठी धोकादायक आहेत !

संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित करणारे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना भारताने फटकारले !

पाकने काश्मीरचा प्रश्‍न जगाच्या पाठीवर कुठेही उपस्थित केला, तरी त्याला असेच प्रत्युत्तर मिळत रहाणार, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे !

मध्यप्रदेशातील ख्रिस्ती मिशनरी शाळेत आदिवासी मुलींचा लैंगिक छळ !

ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये नन आणि मुले यांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना जगभर घडल्या आहेत. आता ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्‍या शाळांमध्येही असे प्रकार घडतात, हे संतापजनक ! अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही, हे हिंदु पालकांनी ठरवावे !  

स्त्रियांनी राजकारणात यावे, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक ! – राज ठाकरे

सर्व चौकटी मोडून आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड चालू आहे, ती थक्क करणारी आहे. सर्वच ठिकाणच्या स्त्रिया जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे. १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता.

मुंबईमध्ये बनावट संदेशाद्वारे ४० नागरिकांच्या बँक खात्यांमधून लाखो रुपयांची लुट !

मागील आठवडाभरात बनावट संदेश पाठवून मुंबईतील विविध खासगी अधिकोषांतील (बँकांतील) ४० जणांच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इस्लामिक स्टेटने घेतले कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील बाँबस्फोटाचे दायित्व !

हिंदूंवर सूड उगवण्यासाठी आक्रमणे करत रहाण्याची धमकी

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयुक्तांची काश्मीरविषयीची भूमिका अयोग्य ! – भारत

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयुक्त कार्यालयाने काश्मीर प्रश्‍नावर मांडलेली भूमिका अयोग्य असल्याचे भारताने म्हटले आहे. ‘हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे’, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना विष देणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – आयतुल्ला खामेनी

इराणमध्ये ५ सहस्र विद्यार्थ्यांना विष देण्याचे प्रकरण

घटत्या लोकसंख्येमुळे चीनने विवाह न करता मुले जन्माला घालण्याची दिली अनुमती !

एकेकाळी चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश होता; मात्र त्याने काही दशकांपूर्वी केलेल्या कठोर कायद्यांमुळे त्याच्या लोकसंख्यात लक्षणीय घट झाली आहे. तेथील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात अल्प झाली आहे, तर वृद्धांची संख्या अधिक झाली आहे.

पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी होळीच्या शुभेच्छा देतांना पणतीचे चित्र केले ट्वीट !

‘दिवाळीच्या वेळी पणती लावली जाते, होळीच्या वेळी नाही’, या कारणावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.