दारुबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारु प्यायल्याने २८ जणांचा मृत्यू

दारुबंदी असतांनाही दारु उपलब्ध होेते आणि ती पिऊन काही जणांचा मृत्यू होतो, हे पोलीस अन् प्रशासन यांना लज्जास्पद ! देशात कितीही कायदे आणि बंदी घातली, तर गुन्हे काही थांबत नाहीत. याला भ्रष्टाचार हेच मुख्य कारण आहे.

(म्हणे) ‘कॅथॉलिक मिशनरी तमिळनाडूच्या विकासाचे मुख्य कारण !’

गेल्या काही मासांपासून तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांची हिंदुविरोधी कारस्थाने चालू असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. ख्रिस्त्यांना सत्ताधार्‍यांचा छुपा पाठिंबा असल्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या आरोपातील सत्यता यातून लक्षात येते !

बिलीमोरा (गुजरात) येथील सोमनाथ महादेव मंदिराच्या यात्रेमध्ये मुसलमान व्यक्तीला दुकान थाटण्याचे कंत्राट

हिंदूंना झालेला हा एकतर्फी सर्वधर्मसमभावाचा रोग कधी नष्ट होणार ? ‘उद्या जर कुणी अशा दुकानांच्या आडून यात्रेत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याला या मंदिराच्या विश्‍वस्त मंडळालाच उत्तरदायी ठरवावे’, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !

इजिप्तमध्ये लोकांमध्ये धाक निर्माण होण्यासाठी फाशीच्या शिक्षेच्या कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण करण्याचा न्यायालयाचा आदेश !

‘गुन्हेगारांवर वचक कसा निर्माण करायचा ?’, हे इजिप्तमधील न्यायालयाकडून शिका ! भारतातही असे होण्यासाठी शासनकर्त्यांनी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !

बिहारमधील हाजीपूरनंतर मुंगेर येथेही साधू बनून भीक मागणारे तिघे मुसलमान पोलिसांच्या कह्यात !

‘लव्ह जिहाद’साठी ‘हिंदू’ बनणारे धर्मांध आता भीक मागण्यासाठीही ‘हिंदू’ बनत आहेत. या भीकेतून मिळणारा पैसा जिहादी आतंकवादी कारवायांसाठी वापरला जाणार आहे का ?, याचा शोध आता पोलिसांनी घेतला पाहिजे !

मध्यप्रदेशात हिंदु विद्यार्थ्याचा दोन भागांत कापलेला मृतदेह आढळला !

‘सर तन से जुदा’ असा संदेश मिळण्यातून या घटनेमागे धर्मांध मुसलमान असल्याची शक्यता नाकारता येत नाही ! यातून बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंचेच जीवन अधिकाधिक असुरक्षित होत असल्याचेच हे द्योतक !

(म्हणे) ‘मी आतापर्यंतच्या सर्वांत स्वादिष्ट गोमातेला तळून खाल्ले !’

हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्‍या काँग्रेसचा राजकीय अंत होण्याची वेळ समीप आली आहे, हे तिने लक्षात घ्यावे !

कन्नूर (केरळ) येथे संघ स्वयंसेवक जिमनेश यांची माकपच्या गुंडांकडून हत्या !

बंगाल, केरळ यांसारखी राज्ये हिंदूंसाठी अधिकाधिक असुरक्षित होत चालली आहेत. या स्थितीवर आता हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !

सोनिया गांधी यांची ‘ईडी’कडून दुसर्‍यांदा चौकशी

कायद्यानुसार चालू असलेल्या चौकशीला असा विरोध करणारी काँग्रेस कायदाद्रोही आणि जनताद्रोहीच होत ! ‘या प्रकणी दोषींची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येऊ दे’,  असे काँग्रेसवाले कधी म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील मॉलमध्ये नमाजपठण : पोलीस महासंचालकांनी पोलिसांकडून मागितले उत्तर

सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, हीच उत्तरप्रदेशच्या भाजप सरकारकडून जनतेची अपेक्षा आहे !