नरसिंहपूर (मध्यप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक
जेथे हिंदू अल्पसंख्य असतात तेथे त्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागते, हे निधर्मीवादी हिंदूंना कधी कळणार ?
जेथे हिंदू अल्पसंख्य असतात तेथे त्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागते, हे निधर्मीवादी हिंदूंना कधी कळणार ?
केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारचे कट्टरतावादी मुसलमानांविषयीचे प्रेम !
बॉलिवूड चित्रपट हे हिंदुविरोधी कारवायांचे माध्यम बनले आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदूंनीच अशा चित्रपटांवर बहिष्कार टाकून संबंधितांना ताळ्यावर आणावे !
‘अग्निपथ’ योजनेला बिहारमध्ये चालू झालेला हा विरोध आता हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पसरला आहे.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंनाच आरोपी ठरवले जात आहे. केंद्र सरकारने अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करून हिंदूंना न्याय देण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असेच हिंदूंना वाटते !
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा साम्यवादी सरकारने घेतलेल्या भूमिकेचे प्रकरण
पोलीस अशीच तत्परता हिंदु धर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान होतो, तेव्हा दाखवतात का ?
आता हिंदूंनी या चर्चेत सहभागी होऊन हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून तसलीम अहमद रहमानी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची आवश्यकता आहे; कारण ते सर्व समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे कायदा करण्याविषयी माहिती घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका देवकीनंदन ठाकुर यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
नूपुर शर्मा यांच्या महंमद पैगंबर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह विधानावरून १० जून या दिवशीच्या शुक्रवारच्या नमाजानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ बजरंग दल रस्त्यावर उतरला.