दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १७ जून या दिवशी चर्चिले जाणारे विषय
उद्बोधन सत्र : विदेशी हिंदूंचे रक्षण, ईशान्य भारत आणि विदेशी हिंदू यांचे रक्षण,दैवी बालकांविषयी संशोधन
उद्बोधन सत्र : विदेशी हिंदूंचे रक्षण, ईशान्य भारत आणि विदेशी हिंदू यांचे रक्षण,दैवी बालकांविषयी संशोधन
‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
१४.६.२०२२ या दिवशी गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थाना’मध्ये दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या तृतीय दिवशी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
वेदशास्त्र यज्ञयागादी कर्मकांडांवर केंद्रित आहे. स्मृती आणि उपनिषदे यांत ज्ञानयोगाविषयी मार्गदर्शन असल्यामुळे त्यांस ‘ब्रह्मविद्या’, असे संबोधतात. इतिहास आणि पुराणे यांच्या माध्यमातून ईश्वरी अवताराच्या दैवी लीला वर्णिल्या गेल्याने त्यांच्या श्रवणातून भक्तीभाव निर्माण होतो.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, म्हणजे ‘रामराज्य स्थापन’ करण्यासाठी प्रयत्न करणे ! या कलियुगात असे प्रयत्न करणे कठीण आहे. यासाठी वाईट शक्तींविरुद्ध लढा द्यावा लागतो. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये कशा बुद्धीअगम्य अडचणी आल्या आणि त्यांवर नामजपादी उपायांनी कशी मात केली ? हे येथे दिले आहे.
बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात. ते विचार शिष्याच्या उन्नतीसाठी पोषक असल्यास गुरु त्यानुसार वागतात.
नूपुर शर्मा यांना माझा पाठिंबा दर्शवण्यासाठी मी हेगमधील भारताच्या राजदूत रीनत संधू यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु काही ना काही निमित्त काढून त्या भेट देण्याचे टाळत आहेत.
पाकमधील चिनी नागरिकांच्या वाढत्या हत्यांचे कारण पुढे करत धूर्त चीनचा आता बलूचिस्तानात चिनी सैन्य तैनात करण्याचा डाव असल्याचे समोर येत आहे.
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘हिंदूंची शिक्षण प्रणाली’ या विषयावर विचारमंथन
यात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘नूपुर शर्मा यांना काही झाल्यास १०० कोटी लोकांना तुम्ही सहन करू शकणार नाही’, अशी घोषणाही देण्यात आली. ‘जर तुम्ही हिंदूंना छेडाल, तर तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही’, असेही सांगण्यात आले.