महाराष्ट्रात साधूंच्या होत असलेल्या हत्यांचे प्रकरण

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेने राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विसर्जित करून तेथे पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात साधू-संतांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या उपस्थितीत येथील वाघंबरी मठामध्ये परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये सर्व १३ आखाड्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेळी हा निर्णय करण्यात आला आहे. राज्यात पालघरमध्ये २ साधूंची जमावाने हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नांदेडमध्ये एका मठाधिपतीची हत्या आणि संभाजीनगरमध्येही एका साधूंवर गावकर्यांनी आक्रमण केले होते.
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी