पाकमध्ये हिंदू तरुणाचे धर्मांतर करून अपहरण !

पाकमधील हिंदूंचे रक्षण करण्याविषयी भारत सरकार कधी पुढाकार घेणार ?

गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास पोलिसांची अनुमती !

सार्वजनिक ठिकाणी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी प्रशासनाची अनुमती घेणे आवश्यक असते. जर प्रत्येक शुक्रवारी नमाजपठणाची अनुमती घेण्यात आली असेल, तर हिंदूंनीही उद्या प्रत्येक दिवशी विविध देवतांची पूजा आणि स्तोत्रपठण करण्याची अनुमती मागितली, तर चुकीचे ठरू नये !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘जे हिंदु धर्मावर टीका करतात, त्यांच्यासारखे अज्ञानी या जगात कुणी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चाळीसगाव (जळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण !

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने खासदार-आमदार यांच्यासह ५ सहस्र जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

आलिया भट्ट आणि संबंधित यांच्यावर मुंबई येथील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार !

सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आलिया भट्ट, ‘मान्यवर मोहे’ जाहिरातदार, वेदांत फॅशन लिमिटेडचे वेदांत मोदी, श्रेयांश इनोव्हेशनचे श्रेयांश बईड यांच्या विरोधात ‘लोक क्रांती सामाजिक संस्था’ या संघटनेने तक्रार दिली आहे.

शिवसेना गोवा विधानसभेच्या २२ जागा लढवणार, इतरांशी युती करणार नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

बंगालची तृणमूल काँग्रेस गोव्यात निवडणूक लढवू शकते, तर महाराष्ट्रातील शिवसेनाही गोव्यात निवडणूक लढवू शकते. शिवसेना गोव्यात विधानसभेच्या २२ जागा लढवणार…..

सनातन संस्था पुष्कळ आधीपासून धर्माविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे ! – श्री गंगाधरेंद्र सरस्वती स्वामीजी, शिरसी, कर्नाटक

सनातन संस्था पुष्कळ आधीपासून धर्माविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आता या ग्रंथ अभियानाच्या माध्यमातून ज्ञानशक्तीचा प्रसार करणे, ही अतिशय स्तुत्य गोष्ट आहे.

कार्यालयामध्ये झालेल्या लैंगिक शोषणाच्या खटल्याचे वार्तांकन करण्यास न्यायालयाकडून बंदी !

कार्यालयाच्या ठिकाणी एखाद्या महिलेचे लैंगिक शोषण झाल्यास, त्याविषयीच्या खटल्याचे वृत्तांकन करण्यास न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक प्रसारमाध्यमांचाही समावेश आहे. मागील आठवड्यात न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी याविषयीचे निर्देश दिले आहेत.

बिकानेर (राजस्थान) येथे शिक्षकांच्या पात्रता परीक्षेत आधुनिक पद्धतीने कॉपी !

कॉपी करण्यासाठी भ्रमणभाष संच, इंटरनेट, ‘ब्लू टूथ’ आदी आधुनिक उपकरणांचा वापर

मिरज दंगल प्रकरणात सरकारकडून खटला मागे घेतल्याने १०६ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !

मिरज शहरात गणेशोत्सव कालावधीत वर्ष २००९ मध्ये जातीय दंगल उसळली होती. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे नोंद झाले होते. सांगली येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचा खटला चालू होता.