दक्षिण आफ्रिकेमध्ये भ्रष्ट माजी राष्ट्रपतींच्या अटकेनंतर हिंसाचार !
दोघा भारतियांचा घोटाळ्यात समावेश असल्याने भारतियांना केले जात आहे लक्ष्य !
दोघा भारतियांचा घोटाळ्यात समावेश असल्याने भारतियांना केले जात आहे लक्ष्य !
मारेकर्यांनी साध्वींची हत्या करून त्यांचा भ्रमणभाष, बँकेचे ‘पासबूक’ आणि रोख रक्कम घेतली अन् ते पसार झाले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री करीना कपूर हिने ख्रिस्ती पंथियांच्या ‘बायबल’चे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ या पुस्तकासाठी वापरल्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे.
महिलांना अंतर्वस्त्र परिधान करण्याच्या संदर्भात स्वायत्तता असल्याविषयी अभिनेत्री हेमांगी कवी यांनी केलेल्या उथळ ‘पोस्ट’ला सामाजिक माध्यमांत वारेमाप प्रसिद्धी !
शिवसेना जसे चांगल्या कामाचे कौतुक करते, तसे नागरिकांना त्रास दिल्यास धडाही शिकवते, अशी चेतावणी राजू यादव यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र संस्कृत श्लोक आणि प्राकृत ओवी स्वरूपात (पारायण प्रत) राष्ट्रीय वारकरी परिषदेने संकलित केले आहे. हे कार्य महत्त्वाचे असून हिंदु समाजाला दिशा देणारे आणि भारतातील सर्व समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. या कार्यासाठी राष्ट्रीय वारकरी परिषदेवर पांडुरंगाची कृपा आहे.
१० सप्टेंबरपासून चालू होणार्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून कोकणासाठी २ सहस्र २०० ‘एस्.टी.’ गाड्या सोडण्यात येणार आहेत. १६ जुलैपासून ‘एस्.टी.’चे आरक्षण चालू होणार आहे’, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिली.
आंतरराष्ट्रीय टोळीचे संबंध सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी गावापर्यंत असल्याचे समोर आले आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात राज्य सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी त्यांच्यावर २ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता.