शंकराचार्यांची चेतावणी !
धर्मसंस्थापनेचे हे कार्य साक्षात् ईश्वराचे असल्याने ईश्वर महत् कार्य करीलच. या काळाचे साक्षीदार असलेल्या सुजाण हिंदूंनी त्यासाठी हातभार लावून त्यांच्या काठ्या गोवर्धनाला लावाव्यात इतकेच !
धर्मसंस्थापनेचे हे कार्य साक्षात् ईश्वराचे असल्याने ईश्वर महत् कार्य करीलच. या काळाचे साक्षीदार असलेल्या सुजाण हिंदूंनी त्यासाठी हातभार लावून त्यांच्या काठ्या गोवर्धनाला लावाव्यात इतकेच !
घराच्या आजूबाजूला पाणी साठेल असे साहित्य असेल, तर ते काढावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आज जी काही थोडीफार सात्त्विकता आणि नीतीमत्ता समाजात टिकून आहे, ती मंदिरांमुळेच ! त्यामुळे मंदिरांचे व्यवस्थापन लोकप्रतिनिधींकडे नाही, तर भक्तांकडेच असणे अपेक्षित आहे !
आपल्या दिनचर्येमध्ये पुढीलप्रमाणे पालट केल्यास डोळ्यांचे आरोग्य नक्कीच टिकून राहील आणि भावी काळातील आजारांची तीव्रताही न्यून होईल.
लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदर, भीती, दरारा यांपेक्षा चीड निर्माण होत आहे.
न्यायव्यवस्थेला आव्हान देणार्या देशविरोधी शक्तींना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि न्यायालय यांनी भीक घालू नये !
बालकांचे नियमित लसीकरण आपण जितके लक्षपूर्वक करतो, तितकेच लक्ष सुवर्णप्राशनाकडे देण्याची आवश्यकता आहे.
ती जर एवढे सर्व करू शकते, तर आपण तिचा थोडा मानही राखू शकत नाही का ?
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर विविध प्रकारचे डाग उमटतात. त्या डागांची काही वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.
मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.