सातारा येथील ‘सराह लीना स्कूल’ची मान्यता रहित

बालकांचा विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ यामधील तरतुदीनुसार सातारा येथील ‘सराह लीना स्कूल’ या शाळेची मान्यता रहित.

खरे सुख

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

समुद्रात फेकल्या जाणार्‍या कचर्‍याविषयी मुंबई उच्च न्यायालय स्वत:हून याचिका प्रविष्ट करणार

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या वेळी मुंबईसह राज्यातील समुद्र किनार्‍यांवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. त्यांची गंभीर नोंद घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

दायित्व पार पाडता येत नसेल, तर आम्हाला सांगा !

राज्यात लागू असलेल्या कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असतांना राज्य सरकार काहीच कारवाई का करत नाही ? नियम आणि कायदे यांवर कार्यवाही होत आहे कि नाही ? हे पहाण्याचे दायित्व राज्य सरकारचे आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

‘ज्ञानोबा-तुकाराम’ अशा नामघोषांच्या गजरात भक्तीमय वातावरणात आषाढी वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले.

…तर वारकर्‍यांच्या प्रक्षोभाला सामोरे जाण्याविना शासनाकडे कोणताही पर्याय नसेल ! – संतवीर बंडातात्या कराडकर

राजकीय मेळावे चालू असतांना प्रदीर्घ परंपरा असलेल्या पायी वारीला अनुमती नाकारली जाण्यावर वारकर्‍यांचा आक्षेप !

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक !

सोलापुरात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष तीव्र, सोलापुरात १ जुलै या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन समर्थकांनी दगडफेक केली.

गोव्यात आतापर्यंत १९ सहस्र मुलांना कोरोनाचा संसर्ग

तिसर्‍या लाटेसंदर्भात स्थापन करण्यात आलेली तज्ञ आधुनिक वैद्यांची समिती आणि कृती दल यांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ‘गोवा तिसर्‍या लाटेवर तात्काळ मात करू शकेल’, असा विश्‍वास राज्यातील वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.