|

नवी देहली – भारतात पसरलेला कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी भिकार्यांना रहदारी असलेल्या ठिकाणी अन् बाजारपेठांमध्ये भीक मागण्यापासून रोखण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. भिकार्यांना भीक मागण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
#COVID19 | The Supreme Court issued notice to central and Delhi govts on a petition seeking #vaccination and rehabilitation of homeless and beggars. https://t.co/ywAzH64BxA
— Hindustan Times (@htTweets) July 27, 2021
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम्.आर्. शहा यांच्या खंडपिठाने या विषयावर प्रविष्ट केलेल्या याचिकेचा विचार करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, लोक रस्त्यांवर भीक मागण्यामागील एक कारण म्हणजे दारिद्य्र आहे. ही एक सामाजिक आणि आर्थिक समस्या आहे. आपण त्यांच्या मुलांना शिक्षण मिळण्याची व्यवस्था करू शकतो. भिकार्यांचे पुनर्वसन आणि लसीकरण यांच्यासंदर्भात याचिकाकर्त्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र अन् देहली सरकार यांना नोटीस बजावली आहे.
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !