आगामी भीषण आपत्काळात आरोग्यरक्षणासाठी उपयुक्त ठरतील अशा औषधी वनस्पतींची लागवड आतापासूनच करा !
योग्य वेळी योग्य ती औषधी वनस्पती उपलब्ध होण्यासाठी ती आपल्या सभोवताली असायला हवी. यासाठी अशा औषधी वनस्पतींची लागवड आताच करून ठेवणे….
योग्य वेळी योग्य ती औषधी वनस्पती उपलब्ध होण्यासाठी ती आपल्या सभोवताली असायला हवी. यासाठी अशा औषधी वनस्पतींची लागवड आताच करून ठेवणे….
‘कै. पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांच्या छायाचित्राकडे २ मिनिटे बघून ‘मनाला काय जाणवते आणि काय अनुभूती येते ?’, याचा प्रयोग करा.
‘विदेशी नृत्यप्रकार ‘सालसा’, तसेच विदेशी नृत्यसदृश व्यायामप्रकार ‘झुंबा’ यांचा शिकणार्यांवर आणि हे प्रकार शिकवणार्यावर काय परिणाम होतो ?’, हेही ‘यू.ए.एस.’ या उपकरणाद्वारे अभ्यासण्यात आले.
‘संतांमधील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील) चैतन्याचा वैद्यकीय उपचारांच्या वेळी वापरलेल्या वस्तू आणि उपचार करणारे साधक यांच्यावर काय परिणाम होतो ? या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
‘आपत्काळात तरून जाण्यासाठी देवाची भक्ती करणे’, हाच एकमेव उपाय असून सर्वांनी साधना करणे अत्यावश्यक !
‘सनातनच्या ग्रंथांमध्ये वेद, उपनिषदे, गीता अन् संतसाहित्य यांची तत्सम प्रमाणवचने घेतल्यामुळे ते विचार अधिक प्रभावी ठरतात.’ – प.पू. डॉ. वासुदेव गिंडे, बेळगाव
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील ते स्वतः धरून पाच जणांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर लिखाण केले आहे.
ज्ञानी भक्ताचा आत्मा आणि ईश्वर ह्यांच्यात स्वरूपभेद नसला, तरी स्थूल आणि सूक्ष्म देह असेपर्यंत शरीरस्थ आत्मा ईश्वराशी सर्वार्थांनी एकरूप होत नाही.
‘बुवाकडे बुवा जाणार, उतरणार आणि रहाणार. चोराकडे चोर उतरणार, पुढार्याकडे पुढारी उतरणार, लबाडाकडे लबाड उतरणार. एकाच वृत्तीच्या माणसांची जोडी असते.’…
‘वेद, उपनिषदे, पुराणे आदी धर्मग्रंथ गेली सहस्रो वर्षे मार्गदर्शन करत आहेत, तसेच सनातनचे ग्रंथ पुढे सहस्रो वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करतील’, असा आशीर्वाद एका संतांनी दिला आहे.