
एखाद्या कुटुंबातील पाच सदस्यांनी आध्यात्मिक स्तरावरील लिखाण करून ते ग्रंथ स्वरूपात प्रकाशित करण्याचे उदाहरण सध्याच्या काळात वैशिष्ट्यपूर्णच ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील ते स्वतः धरून पाच जणांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर लिखाण केले आहे. त्यातील काही लिखाण ग्रंथस्वरूपात प्रकाशित झाले आहे, तर काही लिखाण प्रकाशित होणे बाकी आहे.

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी,गोवा. (२६.५.२०२१)
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !