बलुचिस्तानचा लढा !

भारताने शत्रूराष्ट्रांतील अस्थिर परिस्थितीचा लाभ उठवून त्याला जेरीस आणणे आवश्यक आहे. जागतिक घडामोडी या भारतासाठी पोषक आहेत. त्याचा १०० टक्के लाभ उठवून शत्रूपेक्षा वरचढ होण्यासाठी भारताने आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कर्नाटकच्या विधान परिषदेचे उपसभापती धर्मेगौडा यांची आत्महत्या

काही दिवसांपूर्वी विधान परिषद सभागृहामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी धर्मेगौडा यांच्याशी गैरवर्तन केले होते. त्यांना सभापतींच्या आसंदीवरून बलपूर्वक खेचून उठवले होते.

बांदा (सिंधुदुर्ग) येथील श्री बांदेश्‍वर-भूमिका देवतांचा जत्रोत्सव !

स्वयंभू श्री बांदेश्‍वर-भूमिका देवतांचा वार्षिक जत्रोत्सव ३० डिसेंबर २०२० या दिवशी होत आहे. त्यानिमित्ताने स्वयंभू श्री बांदेश्‍वर देवस्थानची माहिती देण्याचा हा अल्पसा प्रयत्न !

अभिनेते रजनीकांत यांच्याकडून राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय रहित केल्याची घोषणा

अभिनेते रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी ३ पानांचे पत्र ट्वीट करत ही घोषणा केली आहे. पक्ष स्थापन करत नसल्याविषयी त्यांनी जनतेची क्षमाही मागितली आहे.

ओडिशामध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या ५० व्या विजय दिनानिमित्त व्हाईस अ‍ॅडमिरल एस्.एच्. सरमा यांचा करण्यात आला सत्कार !

व्हाईस अ‍ॅडमिरल सरमा ९८ वर्षांचे असून त्यांची वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयामध्ये अविस्मरणीय आणि प्रमुख भूमिका आहे.

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात ६ जणांना संसर्ग

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर संपूर्ण जगात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या प्रकाराच्या कोरोनाचे संक्रमण झालेले ६ रुग्ण भारतात आढळले आहेत.

सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे !

मंदिरे शासनाच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात तरुणावर आक्रमण करून हत्या होत असतांना जनता निष्क्रीय !

ही स्थिती भारतियांना लज्जास्पद होय ! अशा घटनांच्या वेळी जनता पुढे न येण्याचे एक कारण पोलिसांकडून नंतर होणारा त्रास ! पोलीस जनतेचे मित्र नसल्याने जनताही त्यांना साहाय्य करण्यास पुढे येत नाही !

शिवपूजनामागील अध्यात्मशास्त्र

शिवाला निशिगंधाची फुले अथवा श्‍वेत रंगाची फुले  वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.

इस्रायल नेहमीच भारताला सैनिकी साहाय्य करत राहील ! – इस्रायल

इस्रायलने भारताला नेहमीच साथ दिली आहे, हे चांगलेच आहे; मात्र भारताने स्वबळावर शत्रूराष्ट्रांशी सामना करावा, असेच भारतियांना वाटते !