
भुवनेश्वर (ओडिशा) – वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या ५० व्या विजय दिनाचे औचित्य साधत व्हाईस अॅडमिरल एस्.एच्. सरमा यांचा सत्कार करण्यात आला. व्हाईस अॅडमिरल सरमा ९८ वर्षांचे असून त्यांची वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयामध्ये अविस्मरणीय आणि प्रमुख भूमिका आहे.

हा सत्कार सरमा यांच्या ‘नेव्ही हाऊस’ या निवासस्थानी आयोजित सोहळ्यात प्रख्यात नागरिक, समाजसेवक, अधिवक्ते, मान्यवर आणि लेखक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सरमा यांनी वर्ष १९७१ च्या युद्धातील स्वतःची भूमिका, तसेच नौदल आणि ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ या युद्धनौकेने विजयात पार पाडलेल्या भूमिकेविषयी सांगितले.
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
गोपाळगड शासनाचा असून सर्वांसाठी खुला : अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नका !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला