
भुवनेश्वर (ओडिशा) – वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या ५० व्या विजय दिनाचे औचित्य साधत व्हाईस अॅडमिरल एस्.एच्. सरमा यांचा सत्कार करण्यात आला. व्हाईस अॅडमिरल सरमा ९८ वर्षांचे असून त्यांची वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयामध्ये अविस्मरणीय आणि प्रमुख भूमिका आहे.

हा सत्कार सरमा यांच्या ‘नेव्ही हाऊस’ या निवासस्थानी आयोजित सोहळ्यात प्रख्यात नागरिक, समाजसेवक, अधिवक्ते, मान्यवर आणि लेखक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सरमा यांनी वर्ष १९७१ च्या युद्धातील स्वतःची भूमिका, तसेच नौदल आणि ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ या युद्धनौकेने विजयात पार पाडलेल्या भूमिकेविषयी सांगितले.
Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
१६ जुलै : ‘जगन्नाथ रथयात्रा’
गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक