पर्यटनाच्या नावाखाली धर्मांतर !

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते. येथेही पर्यटनाच्या नावाखाली धर्मांतर केले जाणे, ही गंभीर समस्या आहे.

बीसीसीआयचे ढोंगी देशप्रेम जाणा !

गलवान खोर्‍यात चीनच्या सैन्याशी झालेल्या संघर्षानंतर आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धेचे प्रायोजकत्व असणार्‍या चीनच्या विवो आस्थापनासमवेतचा वर्ष २०२० चा करार बीसीसीआयने स्थगित केला होता

राज्यातील २८ जिल्ह्यांना अवेळी पावसाची चेतावणी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांवर अवकाळीचे सावट !

राज्यातील २८ जिल्ह्यांना गारपीट आणि पाऊस पडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी नागपूर शहर, भंडारा, बाळापूर (जिल्हा अकोला), खामगाव (जिल्हा बुलडाणा) परिसरात हलका पाऊस झाला.

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे दायित्व वाढले असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

पुणे जिल्ह्यात संचारबंदी नाही, तर जमावबंदीचे आदेश लागू ! – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोनाविषयीच्या मार्गदर्शक सूचनांची कडक कारवाई चालू करण्याचे आदेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

१९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. यानिमित्ताने….

सूर्यनमस्कार केल्याने होणारे लाभ आणि नामजपासहित केल्यावर त्याची परिणामकारकता अधिकच वाढणे !

१९ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या जागतिक सूर्यनमस्कारदिनाच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले संशोधन पुढे दिले आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर पू. गुरुनाथ दाभोलकर यांनी अनुभवलेले अनमोल भावक्षण !

माघ शुक्ल पक्ष सप्तमी (रथसप्तमी, १९.२.२०२१) या दिवशी सनातनचे संत पू. गुरुनाथ दाभोलकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी रामनाथी आश्रमातील भेटीत अनुभवलेले अनमोल भावक्षण येथे दिले आहेत.

पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१०.२.२०२१ या दिवशी पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांनी देहत्याग केला. त्यांची सेवा करतांना, तसेच त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद

विज्ञान पृथ्वीतत्त्वाशी संबंधित विषयांशी निगडित आहे, तर अध्यात्म पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते अन् निर्गुण तत्त्व यांच्याशी संबंधित आहे; म्हणूनच विज्ञान पृथ्वीबाहेरील इतर पृथ्वींचाही अभ्यास करते