(म्हणे) ‘भारताच्या इतिहासात प्रथमच मणीपूर येथे नागरी युद्धाची स्थिती !’ – राहुल गांधी
मणीपूर येथे ही स्थिती कुणामुळे निर्माण झाली आहे ? हिंदु मैतेयी समाजावर तेथे ख्रिस्ती कुकींकडून कशा प्रकारे अत्याचार करण्यात येत आहेत, हेसुद्धा राहुल गांधी सांगतील का ?