शहरांतून गोपालन कसे करावे ?

प्रत्येक कॉलनीत एक वॉचमन असतो. त्याकरता शेड असतेच. तशीच तिथे शेड बांधून गाईची व्यवस्था का करता येणार नाही ?’

‘गोवंश’ रक्षणासाठी आपण सामान्य व्यक्ती काय करू शकतो ?

प्रत्येक घरी निदान एका गायीचे पालन करणे, ते शक्य नसल्यास गोशाळेतील एखाद्या गायीच्या पालन-पोषणाचा व्यय करणे
पंचगव्यापासून निर्माण झालेले स्वास्थ्यवर्धक लाभदायी असे दंतमंजन, साबण, उटणे, धूप, मच्छर निरोधक उदबत्ती अशा उत्पादनांचा नित्य वापर करणे

गोपालनाचे अर्थकारण ! 

गोपालन या क्षेत्रातील बारकावे, सत्यस्थिती माहिती नसल्याने अनेकदा ‘इतकं महाग दूध/तूप ?’ असे प्रश्न विचारले जातात. कित्येकदा लोक या क्षेत्रासंदर्भात अकारण गैरसमज पसरवत असतात. त्यांच्यासाठी नव्हे; खरोखरच ‘अथातो जिज्ञासा’ असणार्‍या सामान्य जनतेसाठी हा लेखप्रपंच.

विदेशी गाय आणि भारतीय गाय यांतील भेद !

‘भारतीय गाय माणसाची नित्य सहचारिणी आहे. आरंभापासूनच या गायींना माणसाचे प्रेम मिळाले आहे; परंतु विदेशी गायींचे तसे नाही. विदेशी गायी पूर्वी बरीच वर्षे जंगलामध्ये हिंसक पशूंच्या रूपाने फिरून नंतर माणसाच्या घरी पाळल्या जाऊ लागल्या.

कत्तलीसाठी ३०० गोवंशियांना डांबणार्‍या ४ आरोपींना कवठेमहांकाळ येथे अटक !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता यातून स्पष्ट होते ! पोलीस ते करणार का ?

गोहत्या आणि गोतस्करी यांच्या काही घटना

गोवंशियांची तस्करी केलेली वाहने जप्त केल्यानंतर ती न्यायालयाच्या अनुमतीविना सोडून दिली जात आहेत. त्यामुळे पुन्हा त्याच वाहनांतून गोवंशियांची तस्करी होत आहे.

शिळफाटा रस्त्यावरील खोदकामामुळे रहिवासी त्रस्त !

गेल्या महिन्यापासून कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शिळफाटा रस्त्यावर चालू आहे. हा रस्ता कायम गजबजलेला आणि वर्दळीचा असतो.

अत्यंत चुरशीच्या लढतीत बीडमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे विजयी !

पराभवानंतर पत्रकारांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘माझ्या आयुष्यातील सर्वांत विचित्र, वेगळी अशी ही निवडणूक होती. मी जेव्हा मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले, तेव्हा समोरील जमाव फारच आक्रमक होता.”

युवतींनी योग्य संगतीत रहाणे आणि मन मोकळे करणे अत्यावश्यक ! – सौ. श्रुती हजारे

सद्यःस्थितीत युवतींनी ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणार्‍यांपासून सावध रहावे. आपल्या संगतीचा परिणाम आपले विचार आणि आचार यांवर होत असतो.

गुजरातमधील पर्यटकाला लुटले : गोव्यातील कॅफे अरूबा क्लबला टाळे

पर्यटकांची फसवणूक झाल्याने गोव्याची देशभरात आणि विदेशात अपकीर्ती होऊन पर्यटन व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होतो.