‘चर्चा हिंदु राष्ट्रा’ची : स्थळाचे बंधन तोडून देशभरातील हिंदुत्वनिष्ठांना एकत्र आणणारे व्यासपीठ !

दळणवळण बंदीच्या काळात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने करण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराच्या अंतर्गत ‘चर्चा हिंदु राष्ट्रा’ची या अंतर्गत विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.

युद्धासाठी सिद्ध आहोत का ?

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याला ‘युद्धासाठी सिद्धता करा’, असा आदेश दिला आहे. ‘चीन महायुद्ध करण्याची सिद्धता करत आहे किंवा तो त्या सिद्धतेने दक्षिण चीन सागर, हिंदी महासागर येथे कुरापती काढत आहे’, हे आता जगाच्या लक्षात आले आहे.

देशाची स्थिती पालटण्यासाठी स्वदेशी आंदोलनाच्या पुनरुत्थानाची आवश्यकता !

‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ईस्ट इंडिया आस्थापन गेले; मात्र कणाहीन आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आज सहस्रो विदेशी आस्थापने भारताची लूट करत आहेत.

‘टिक-टॉक’वर बंदी घाला !

टिक-टॉक’ या चिनी ‘अ‍ॅप’वर बंदी घालण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वर्ष २०१६ मध्ये ‘बाईट डान्स टेक्नॉलॉजी’ या चिनी आस्थापनाने हे ‘अ‍ॅप’ बाजारात आणले. अल्पावधीतच ते जगभर लोेकप्रिय झाले.

मंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विविध स्तरांवर अभियानही राबवत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्व मंदिरांचा कारभार भक्तांकडे असेल !

‘ई-शिक्षण’ नकोसे वाटू नये !

कोरोनाच्या संकटामुळे साधारण मार्चच्या तिसर्‍या आठवड्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. या एक-दोन मासांच्या कालावधीत शिक्षणक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर एक पालट घडतांना दिसून येत आहे, तो म्हणजे ‘ई-एज्युकेशन’चा (संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण देण्याचा उपक्रम) !

संकटातून संधीकडे…!

संकटाचे संधीत रूपांतर करून जनसेवा करण्याचा आणि ‘जान है तो जहान है’, असे पंतप्रधान मोदी यांचे वाक्य उद्धृत करून कामगारांना प्राधान्याने साहाय्य करण्याचा मानस सीतारामन् यांनी बोलून दाखवला.

वस्तूसंग्रहालय आणि त्याची उद्दिष्टे

वस्तूंचा संग्रह करणे, तो वाढवणे आणि जपणे, ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. त्यातही छंद किंवा आवड म्हणून जमवलेल्या वस्तूंची जपणूक करण्यात आणि त्या उत्साहाने दुसर्‍याला दाखवण्यात त्या माणसाला वेगळाच आनंद लाभत असतो.

देवा, या परिस्थितीला काय म्हणायचे ?

‘भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा काळ आणि स्वातंत्र्योत्तर ५० वर्षांनंतरचा आताचा काळ यांची तुलना केल्यावर समाजाची झालेली दुरवस्था माझ्या लक्षात आली. तेव्हा मला देवाच्या कृपेने स्फुरलेली कविता पुढे देत आहे.

‘शरीयत’चा मनमानीपणा रोखा !

जर शरीयतनुसार न्यायनिवाड्याची प्रक्रिया चालू करायची असेल, तर ‘भारतात हिंदु धर्मानुसारही न्यायनिवाडा केला जावा’, अशी मागणी हिंदुनी उद्या केली तर . . . ! सर्वांना समान वागणूक आणि अचूक न्याय मिळवून देणारी हिंदु धर्मातील न्यायप्रक्रिया म्हणूनच खर्‍या अर्थाने आदर्श मानली जाते. तिचा अवलंब होणे ही सध्याच्या काळाची आवश्यकता आहे.