… इष्टापत्तीत रूपांतर करा !

कोरोनाच्या अनुषंगाने जगावर आलेले आर्थिक संकट आणि आर्थिक घडामोडीत होत असलेली उलाढाल याचा लाभ भारताने करून घ्यायला हवा. मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या दृष्टीने प्रयत्नही चालू असणार. आज भारताकडे मनुष्यबळ, अनुकूल वातावरण, बौद्धिक कौशल्य यांची न्यूनता नाही. पैसा आणि तंत्रज्ञान यांचे साहाय्य घेऊन भारतात चांगले उद्योग उभारण्याची हीच संधी आहे.

…आणि ट्विटर भगवे झाले !

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात २ साधूंची पालघर येथे हत्या झाली. हिंदू जागृत झाले आणि त्यांनी प्रश्‍नही उपस्थित केले. या हत्यांच्या प्रकरणी सरकारने २ पोलिसांना निलंबित केले. इकडे हा संघर्ष चालू असतांना दुसरीकडे सामाजिक माध्यमांतूनही संघर्ष चालू झाला.

‘अर्थ’संकटातील भरारी !

कोरोनाचे वैश्‍विक संकट सध्या प्रत्येकालाच भेडसावत आहे. प्रतिदिन वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर यांची जागतिक आकडेवारी पहाता ‘या संकटाला पूर्णविराम कधी मिळेल ?’, असा प्रश्‍न सर्वांच्याच मनात निर्माण झालेला आहे.

 १३ एप्रिल २०२० या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडाचा १०१ वा स्मृतीदिन आहे, त्या निमित्ताने…

    असंख्य राष्ट्रप्रेमी क्रांतीकारकांनी आजपर्यंत दिलेल्या क्र्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो. स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतीकारकांनी सशस्त्र आणि अत्याचारी राज्यकर्ते असलेल्या इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.

विश्‍व गुरु भारत बन जागे ।

भारत में अवतारी होगा, जो अति विस्मयकारी होगा । ज्ञानी और विज्ञानी होगा, वो अद्भुत सेनानी होगा ।
जीते जी कई बार मरेगा, छद्म वेश में जो विचरेगा (टीप १) । देश बचाने के लिए होगा आव्हान, युग परिवर्तन के लिए चले प्रबल तूफान ।

विज्ञाननिष्ठ संशोधन करणारे आणि ऋषिमुनींनी दिलेले ज्ञान सहजसोप्या भाषेत उलगडून सांगणारे ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक !

आज २९ मार्च या दिवशी ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांची दिनांकानुसार पहिली पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पुणे येथील श्री. विजय ग. कोटस्थाने यांनी ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांच्याविषयी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.

मंगल भवन अमंगल हारी…

२१ दिवस घरी बसून काय करायचे?, हा प्रश्‍न सर्वांसमोर असतांना कोणी भल्या माणसाने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका दाखवण्याची शासनाकडे विनंती केली अन् ती मान्यही झाली.

उद्दामपणा आणि समाजद्रोहही !

कोरोनाचे संकट भारतावर घोंघावत असतांना गेल्या काही दिवसांपासून शासन, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे याविषयी जनजागृती करत आहेत. संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले.

कोरोना आणि पाळीव प्राण्यांची समस्या !

सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. नागरिक एकीकडे काळजी घेत आहेत, तर दुसरीकडे लोकांमधील स्वार्थी वृत्ती, निष्काळजीपणा दिसून येत आहे. असाच प्रकार आता सातारा शहरात पहायला मिळत आहे.

भारतात एकात्मिक प्रमुखाची (थिएटर कमांडची) आवश्यकता !

‘वर्ष २०२२ पर्यंत ‘थिएटर कमांड’ रचना अस्तित्वात येईल आणि ‘त्या अंतर्गत पाच कमांड असू शकतील’, असे जनरल रावत यांनी अलीकडेच घोषित केले होते.