भटिंडा (पंजाब) येथे रेल्वे रुळावर सापडल्या ९ लोखंडी सळ्या !
‘रेल्वे जिहाद’विषयी गंभीर न झाल्यास मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागेल, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे !
‘रेल्वे जिहाद’विषयी गंभीर न झाल्यास मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागेल, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे !
केवळ धाडी घालणे नव्हे, तर खलिस्तानवाद मोडून काढणे अपेक्षित आहे !
आमदार, खासदार किंवा मंत्री होण्यासाठी किमान पात्रता अनिवार्य न केल्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी खेद व्यक्त केला होता. राज्यघटना स्वीकारून ७५ वर्षे झाली, तरी याची अद्याप नोंद घेतली गेली नाही.
केवळ दंड करून अशांना सोडू नये, तर त्यांना कारावासाचीही शिक्षा करण्यात आली पाहिजे !
निहंगांकडून सातत्याने गुन्हेगारी कृत्य होत असल्याने आता त्यांना शस्त्रे बाळगण्याचा अधिकार कायम ठेवायचा का ? याच्यावर चर्चा झाली पाहिजे !
शिखांच्या काही धार्मिक संघटना आणि त्यांचे नेते हे खलिस्तानधार्जिणे आहेत. त्यामुळे खलिस्तानवाद संपावायचा असेल, तर प्रथम अशा संघटनांच्या नेत्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
पंजाबमध्ये हिंदु नेत्यांवरील आक्रमणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकार त्यांच्या रक्षणासाठी पावले उचलणार का?
मुसलमानांप्रमाणे शीखही त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर कायदा हातात घेतात आणि त्यांना कुणी विरोध करत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने जरी विरोध केला, तरी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डोस पाजला जातो !
जर हे आक्रमण निहंग शिखांनीच केले असेल, तर अशा खलिस्तान्यांवर आता बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !
‘या विरोधामागे खलिस्तानी मानसिकता आहे का ?’, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे !